या ओवीतील चंद्र आणि अमृत ही दोन प्रतीके विशेष लक्षवेधी आहेत. चंद्र शीतलतेचे प्रतीक आहे, तर अमृत जीवनाचे प्रतीक आहे.…
हें तूतें बहुतीं प्रसंगीं । आम्ही म्हणों याचिलागीं ।जे साम्यापरौती जगीं । प्राप्ति नाहीं ।। ४१० ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा…
म्हणोनि सर्वत्र सदा सम । ते आपणचि अद्वय ब्रह्म ।हें संपूर्ण जाणे वर्म । समदृष्टीचें ।। ९६ ।। ज्ञानेश्वरी अध्याय…
तो जयाकडे वास पाहे । तेउती सुखाची सृष्टि होये ।तो म्हणे तेथ राहे । महाबोधु ।। ७४ ।। ज्ञानेश्वरी अध्याय…
आतां कर्ता कर्म करावें । हें खुंटलें तया स्वभावें ।आणि करी जऱ्ही आघवें । तऱ्हीं अकर्ता तो ।। ३७ ।।…
एकीं शब्दीं शब्दु यजिजे । तो वाग्यज्ञु म्हणिजे ।ज्ञानें ज्ञेय गमिजे । तो ज्ञानयज्ञु ।। १४३ ।। ज्ञानेश्वरी अध्याय चौथा…
आणि कर्तव्यतेलागीं । जया दुसरें नाहीं जगीं ।ऐसिया नैष्कर्म्यता तरी चांगी । बोधला असे ।। ९४ ।। ज्ञानेश्वरी अध्याय चौथा…