अध्यात्मिक विचार

आजच्या अस्वस्थ काळाला तुकाराम हेच उत्तर – डॉ. राजन गवस

ॲड. देवदत्त परुळेकर लिखित 'आजच्या काळासाठी तुकाराम' ग्रंथावर परिसंवाद कणकवली - काळ नेहमीच वाईट असतो, तरीही अशा काळाला उत्तर असतेच.…

1 month ago

चालविता धनी कोण? ज्ञानेश्वरांचे विश्वदर्शन

विश्वाला चालविणाऱ्या अदृश्य शक्तीचे ज्ञानेश्वरीतील दर्शनआपण बोलतो, विचार करतो, चालतो, श्वास घेतो आणि जगतो; पण या सर्व क्रियांच्या मुळाशी नेमके…

2 months ago

ज्ञानेश्वरीतून उलगडणारे मुक्तीचे अद्वैत तत्त्वज्ञान

समुद्राच्या लाटांना मिठाचा घाट थोपवू शकत नाही, तसंच परमात्म्यात विलीन होणाऱ्या कर्मांनी माणसाला कधीच बांधून ठेवू शकत नाही—असा अद्वैताचा गूढ…

4 months ago

बीजापासून विश्वापर्यंत : ज्ञानेश्वरीतील सृष्टीरहस्याचा अद्भुत उलगडा

बीज जळाची जवळीक लाहे । आणि तेंचि शाखोपशाखीं होये ।तैसें मज करणें आहे । भूतांचें हें ।। १०९ ।। ज्ञानेश्वरी…

4 months ago

ज्ञान आणि विज्ञानाचा सहज संगम : ओवीतून उलगडणारे आत्मतत्त्व

आतां किती नावानावा गुज । म्हणतां कानडें वाटेल तुज ।तरि ज्ञान सांगेन सहज । विज्ञानेंसी ।। ४२ ।। ज्ञानेश्वरी अध्याय…

5 months ago

सत्संगाचे सौख्य : शुद्ध मनाच्या सान्निध्यात उलगडणारे जीवनगूढ

माणूस म्हणून जगताना अडचणी येणारच. कधी विश्वासघात होईल, कधी फसवणूक होईल, कधी निराशा येईल. पण या सर्व अनुभवांतून शिकत राहणे…

5 months ago

ज्ञानेश्वरांचा संदेश अत्यंत आशावादी अन् तो जीवनापासून दूर जाणारा नाही, तर जीवनाला अधिक अर्थ देणारा

तैसा संसारु जया गांवा । गेला सांता पांडवा ।होऊनि ठाके आघवा । मोक्षाचाचि ।। १९८ ।। ज्ञानेश्वरी अध्याय ८ वा…

6 months ago

ज्ञानेश्वरीच्या प्रकाशात ‘विश्वभारती’ आणि ‘आंतरभारती’ : एक समन्वयी चिंतन

भारतीय तत्त्वज्ञानाची परंपरा ही केवळ अध्यात्मापुरती मर्यादित नसून ती मानवी जीवनाच्या प्रत्येक अंगाला स्पर्श करणारी आहे. या परंपरेत एकात्मता, समन्वय…

6 months ago

ज्ञानेश्वरांची भाक

तूं मन बुद्धि सांचेसीं । जरी माझिया स्वरूपीं अर्पिसी ।तरी मातेंचि गा पावसी । हे माझी भाक ।। ७९ ।।…

7 months ago

आत्मा कसा आहे ?

जो चेतनेचा चक्षु । जो इंद्रियदेशींचा अध्यक्षु ।जो देहास्तमानीं वृक्षु । संकल्पविहंगमाचा ।। ३४ ।। ज्ञानेश्वरी अध्याय आठवा ओवीचा अर्थ…

8 months ago