कां जे तनुमनुप्राणें । तें आणिक कांहीचि नेणे ।देखे तयातें म्हणे । हे मायाचि की माझी ।। १२१ ।। ज्ञानेश्वरी…
म्हणोनि आपुलालिया हिताचेनि लोभे । मज आवडे तोही भक्त झोंबे ।परी मीचि करी वालभें । ऐसा ज्ञानिया एकु ।। ११९…
जरी पवन हालवूनि पाहिजे । तरी गगनावेगळा देखिजे ।एऱ्हवी गगन तो सहजें । असे जैसें ।। ११५ ।। ज्ञानेश्वरी अध्याय…
ते उपरतीचां वांवी सेलत । सोहंभावाचेनि थावें पेलत ।मग निघाले अनकळित । निवृत्तितटीं ।। १०१ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सातवा ओवीचा…
जया ऐक्याचिया उतारा । बोधाचा जोडला तारा ।मग निवृत्तीचिया पैल तीरा । झेंपावले जें ।। १०० ।। ज्ञानेश्वरी अध्याय सातवा…
जयां सद्गुरु तारु पुढें । जे अनुभवाचिये कासे गाढे ।जयां आत्मनिवेदनतरांडें । आकळलें ।। ९८ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सातवा ओवीचा…
जेथ द्वेषाचां आवर्ती दाटत । मत्सराचे वळसे पडत ।माजी प्रमदादि तळपत । महामीन ।। ७२ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सातवा ओवीचा…
जे गुणघनाचेनि वृष्टिभरें । भरली मोहाचेनि महापूरें ।घेऊनि जात नगरें । यमनियमांचीं ।। ७१ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सातवा ओवीचा अर्थ…
पैं पृथ्वीयेचा घटु कीजे । सवेंचि पृथ्वीसि मिळे जरी मेळविजे ।एऱ्हवीं तोचि अग्निसंगे असिजे । तरी वेगळा होय ।। ६५…
डोळ्यांचं पाणी डोळ्यांत गोठून पडदा निर्माण करतं आणि दृष्टी हरवते; तसंच मनुष्याचं मन जेव्हा अज्ञानाने, अहंकाराने किंवा दुःखाने गोठतं, तेव्हा…