तियें प्रमेयाचींच हो कां वळलीं । की ब्रह्मरसाचां सागरी चुंबुकळिली ।मग तैसींच का घोळिली । परमानंदें ।। १८८ ।। ज्ञानेश्वरी…
तै इच्छा हे कुमारी जाली । मग ते कामाचिया तारुण्या आली ।तेथ द्वेषेंसी मांडिली वराडिक ।। १६६ ।। ज्ञानेश्वरी अध्याय…
पवन कवणातें न शिवेचि । आकाश कें न समायेचि ।हें असो एक मीचि । विश्वीं असें ।। १६० ।। ज्ञानेश्वरी…
हें ऐसें काइसेया करावें । जें अमृतींही रिगोनि मरावें ।तें सुखें अमृत होऊनि कां नसावें । अमृतामाजीं ।। १५३ ।।…
ऐसें जेणें जें भाविजे । तें फळ तेणें पाविजे ।परी तेंही सकळ निपजे । मजचिस्तव ।। १४६ ।। ज्ञानेश्वरी अध्याय…
म्हणोनि आपुलालिया हिताचेनि लोभे । मज आवडे तोही भक्त झोंबे ।परी मीचि करी वालभें । ऐसा ज्ञानिया एकु ।। ११९…
जया ऐक्याचिया उतारा । बोधाचा जोडला तारा ।मग निवृत्तीचिया पैल तीरा । झेंपावले जें ।। १०० ।। ज्ञानेश्वरी अध्याय सातवा…
जयां सद्गुरु तारु पुढें । जे अनुभवाचिये कासे गाढे ।जयां आत्मनिवेदनतरांडें । आकळलें ।। ९८ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सातवा ओवीचा…
जेथ द्वेषाचां आवर्ती दाटत । मत्सराचे वळसे पडत ।माजी प्रमदादि तळपत । महामीन ।। ७२ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सातवा ओवीचा…
जे गुणघनाचेनि वृष्टिभरें । भरली मोहाचेनि महापूरें ।घेऊनि जात नगरें । यमनियमांचीं ।। ७१ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सातवा ओवीचा अर्थ…