तुकाराम

आंतरभारती, विश्वभारती आणि ‘ज्ञानभारती’ – भारतीयत्वाच्या नव्या पर्वाची संकल्पना New Vision of Indianness

भारतीयत्वाचा पुढील अध्याय सत्ता किंवा सीमांवर लिहिला जाणार नाही; तो ज्ञानाच्या मुक्त प्रवाहावर लिहिला जाईल. शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टीतून अंकुरलेली प्रेरणा,…

3 weeks ago

शब्दांच्या सृजनातून समाज,संस्कृती आणि संवेदनांचा वेध घेणारा साहित्यप्रवास

साहित्य हे केवळ मनोरंजनाचे माध्यम नसून समाजमन घडवणारी,संस्कृती जपणारी आणि विचारांना दिशा देणारी सर्जनशील शक्ती आहे. मराठी भाषेची अभिजात परंपरा,…

3 weeks ago

आजच्या अस्वस्थ काळाला तुकाराम हेच उत्तर – डॉ. राजन गवस

ॲड. देवदत्त परुळेकर लिखित 'आजच्या काळासाठी तुकाराम' ग्रंथावर परिसंवाद कणकवली - काळ नेहमीच वाईट असतो, तरीही अशा काळाला उत्तर असतेच.…

1 month ago

खोटेपणाच्या काळात कवीने सत्यच सांगायला हवे – अजय कांडर Poet Ajay Kandar Speech

श्रीरामपूर महाविद्यालयातर्फे 'कवीचा वर्तमान हस्तक्षेप' विषयावर व्याख्यान कणकवली - अनिष्ट काम करणाऱ्या व्यवस्थेला खरं सुनावणं हेच कवी लेखकाचं काम आहे.…

2 months ago

आधुनिक संस्कृती ही आत्ममुग्धतेची संस्कृती !

संपत्ती म्हणजे जे जीवन समृद्ध करते. आजच्या भौतिक संस्कृतीत संपत्तीचा अर्थ पैसा, सत्ता, प्रतिष्ठा किंवा प्रसिद्धी असा घेतला जातो. पण…

3 months ago

कीर्तनाची क्रांती: पाप–प्रायश्चिताच्या पलीकडचा नाममार्ग

कीर्तन, नामस्मरण आणि भगवंताच्या स्मरणातून केवळ पापांचा नाश होत नाही, तर पाप आणि प्रायश्चित या दोन्ही संकल्पनांचीच पायाभरणी ढासळते, असा…

4 months ago

गुरुकृपा अन् अनुभवाचे अविष्कार

म्हणोनि तेथिंची मातु । न चढेंचि बोलाचा हातु ।जेणें संवादाचिया गांवाआंतु । पैठी कीजे ।। ३११ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा…

1 year ago

जिथे ना श्वास, ना विचार, ना इच्छा — केवळ ब्रह्मरूपाची समरसता

तंव महाभूतांची जवनिक फिटे । मग दोहींसि होय झटें ।तेथ गगनासकट आटे । समरसीं तिये ।। ३०६ ।। ज्ञानेश्वरी अध्याय…

1 year ago

खोटं ते उघडं पडतं, पण खऱ्याला परिणाम असतो

आवडी आणि लाजवी । व्यसन आणि शिणवी ।पिसें आणि न भुलवी । तरी तेंचि काइ ।। १२४ ।। ज्ञानेश्वरी अध्याय…

1 year ago

निसर्ग-थोर कलावंत

मानवी कलाकृतीला दुसरा निसर्ग म्हणतात, माणूस हा त्या कलाकृतीचीच नक्कल करतो. आशा नकलेला कला नाही तर कारागिरी असे म्हणतात. पहिली…

4 years ago