मी बैलगाडी, ट्रक, दिवाबत्तीपासून ते आज हायटेक वारीचा प्रवास पाहिला आहे. आजच्या विज्ञान युगातही वारीचे महत्व कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच…
भक्तीभावे होऊन दंग गाईन मी अभंग ।तुझ्या दारी पायी चालत येईन मी श्रीरंग ।। धृ ।। पांडूरंग पांडूरंग । पांडूरंग…
https://youtu.be/UlYtkXO7yJI कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक गावांतून वारकरी पायी पंढरपूरला जातात. हातात भगवी पताका, टाळमृदुंगाचा गजर आणि मुखी विठ्ठल नामाचा जयघोष यातून…
उर्जेचा गुणधर्म आहे. उर्जा उत्पन्नही होत नाही आणि नष्टही होत नाही. उर्जा एका स्थितीतून दुसऱ्यास्थितीत जाऊ शकते. वारीतील उर्जा वर्षभर…