कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक गावांतून वारकरी पायी पंढरपूरला जातात. हातात भगवी पताका, टाळमृदुंगाचा गजर आणि मुखी विठ्ठल नामाचा जयघोष यातून सकाळचे प्रसन्न वातावरण भक्तीमय होऊन जाते....
उर्जेचा गुणधर्म आहे. उर्जा उत्पन्नही होत नाही आणि नष्टही होत नाही. उर्जा एका स्थितीतून दुसऱ्यास्थितीत जाऊ शकते. वारीतील उर्जा वर्षभर पुरावी यासाठी ती दुसऱ्यास्थितीत साठवायला...