क्लेश वृक्षाच्या छायेत……..बहरलेल्या काव्याचा मोहोर आयुष्याच्या कडू-गोड अनुभवांतून जन्माला येणारे काव्य हेच खरे जीवनाचे आरसे असते. वेदना, एकाकीपणा, प्रेम, निसर्ग…
समुद्राच्या लाटांना मिठाचा घाट थोपवू शकत नाही, तसंच परमात्म्यात विलीन होणाऱ्या कर्मांनी माणसाला कधीच बांधून ठेवू शकत नाही—असा अद्वैताचा गूढ…
ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव व अध्यक्ष संजय सोनवणे यांची माहिती दौंड : राज्यस्तरीय पाचवे भीमथडी मराठी साहित्य संमेलन 2026 शनिवारी…
“जैशी रायें अधिष्ठिली प्रजा…” या ओवीतून संत ज्ञानेश्वरांनी परमेश्वर, प्रकृती आणि जीव यांच्यातील नात्याचे अत्यंत सूक्ष्म आणि प्रभावी चित्र उभे…
समाजातील असंख्य प्रश्न, विसंगती आणि बदलत्या मूल्यव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर उभा राहणारा एक थेट आणि अस्वस्थ करणारा सवाल – देश खरंच सुधारणार…
बीज जळाची जवळीक लाहे । आणि तेंचि शाखोपशाखीं होये ।तैसें मज करणें आहे । भूतांचें हें ।। १०९ ।। ज्ञानेश्वरी…
ज्ञानदेव सांगतात की, काहीही ‘आपोआप’ घडत नाही. प्रत्येक गोष्टीमागे एक कारण असते, एक विचार असतो, एक नियोजन असते. जशी मडकी…
कोल्हापूर - गारगोटी येथील अक्षरसागर साहित्य मंचचे राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार 2025 जाहीर करण्यात आल्याची माहिती मंचचे अध्यक्ष डॉ. मा. ग.…
वाचकाला विचार करायला लावणे; चटका लावणे हे श्रेष्ठ साहित्यकृतीचे बलस्थान असते. आणि ते ह्या कादंबरीने साधले आहे. एखादा चित्रपट पाहून…
ग्रामीण कथेचं बळ : 'सांगावा' ग्रामीण जीवनाच्या धगधगत्या वास्तवाला शब्दांची कोमलता देत माणुसकीचा ‘सांगावा’ देणारा सचिन वसंत पाटील यांचा कथासंग्रह…