शिकली सवरलेली माणसं ज्या घटनात्मक संस्थांच्या सर्वोच्च पदी बसली आहेत, त्यांना देखील कोणतेही प्रश्न सुलभ पद्धतीने सोडवले जावेत, असे वाटत नाही. असाच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील...
आपल्या देशावर इंग्रजांचे राज्य असताना त्यांनी स्थापन केलेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाला ( युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन- युपीएससी ) नुकतीच 100 वर्षे पूर्ण झाली. देशाला प्रशासकीय...
स्टेटलाइन सरकार म्हणून निर्णय मंत्रिमंडळ किंवा मंत्री घेत असले तरी त्याची अमलबजावणी ही अधिकारी व कर्मचारी यांच्यामार्फतच होत असते. राज्यकर्ते बदलले तरी अधिकारी व कर्मचारी...
स्टेटलाइन – गणेशोत्सवात साऱ्या महाराष्ट्रात भक्तिमय वातावरण असते. मग रस्त्यावर साजरा होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सवात आणि मिरवणुकांमधे धांगडधिंगा का घातला जातो ? कानठळ्या बसविणाऱ्या आवाजात गाणी...
स्टेडियममध्ये क्षमतेपेक्षा दुप्पट लोक घुसल्यामुळे स्टेडियमचे सर्व दरवाजे बंद करण्यात आले होते, त्याचा परिणाम दरवाजे तोडून लोकांनी आत घुसण्याचा प्रयत्न केला. मग दुसरे काय होणार…...
विशेष आर्थिक लेख २०१५ मध्ये सुरू झालेल्या “स्मार्ट सिटी मिशन” योजनेची दहा वर्षाची मुदत ३१ मार्च २०२५ रोजी संपली. देशपातळीवरील या योजनेचा आढावा घेतला तर...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406