अंजली ढमाळ लिखित ‘निखळत्या चौकटीत’ कादंबरीवरील अभ्यासपूर्ण परिसंवाद समाज साहित्य प्रतिष्ठान, सिंधुदुर्गचे पुण्यात आयोजन पुणे - समाज साहित्य प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग…
जागतिकीकरणाची प्रक्रिया सुरू होऊन आता तीन-चार दशके होत आली आहेत. राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे जागतिकीकरणाची अपरिहार्यता आपण टाळू शकलेलो नाही हे…
संभाजीनगर 'साक्षात' मधील लक्षवेधी साक्षात वृत्तांत ! आपण डावे आहोत हे पुन्हा पुन्हा सांगायची कवी लेखकाला गरज भासू नये कारण…
वास्तवाचा तंतोतंत अनुवाद केला की कवितेला स्वत:चा स्वर लाभतो; साहजिकच कवीही आपली म्हणून खरीखुरी स्वतंत्र ओळख निर्माण करतो. अशी दणकट…
'अरिष्टकाळाचे भयसूचन' या एकनाथ पाटील यांच्या कवितासंग्रहातील कवितांवर प्रफुल्ल शिलेदार यांनी केलेल भाष्य.... 'अरिष्टकाळाचे भयसूचन' या एकनाथ पाटील यांच्या कवितासंग्रहातील…
कवितेचे सौंदर्य तिच्या रचनेत, प्रतीकांत आणि भाषिक सममितीत आहे. आशय आणि अभिव्यक्तीच्या दृष्टिकोनातून भटक्या विमुक्तांच्या कवितांमध्ये आपले एक वेगळे स्थान…
जिजाऊ-सावित्रीच्या कर्तृत्ववान लेकी-९ ३ जानेवारी २०२६ ते १२ जानेवारी २०२६ दरम्यान सावित्री ते जिजाऊंच्या कर्तृत्ववान लेकी या अंतर्गत १० महिलांच्या…
गेल्या वर्षी मला एक पुस्तक पोस्टाने ‘सप्रेम भेट’ म्हणून आलं. ‘उलघाल’ हा कथासंग्रह. लेखक प्रा. यशवंत माळी. लेखक म्हणून प्रा.…
प्रा. गंगाधर मेश्राम ( कल्याण - पश्चिम ) यांनी "उद्याचा दहशतगर्द अंधार" या काव्यसंग्रहातील शीर्षक कवितेची केलेली समीक्षा... कवयित्री कविता…
अशी ही दर्याची दौलत असलेली गावगाड्याच्या रहाटगाडग्यात गाठणारी 'मांजरखिंड'. ही वाचक काचबारत, भितभित, दबक्या पावलांनी नाहीतर मोठ्या आशेनं ओलांडतील आणि…