Bhagavad Gita commentary

समदृष्टी हा आत्मशोधाचा अंतिम टप्पा

हें तूतें बहुतीं प्रसंगीं । आम्ही म्हणों याचिलागीं ।जे साम्यापरौती जगीं । प्राप्ति नाहीं ।। ४१० ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा…

11 months ago

‘धर्माला आश्रयस्थान’ म्हणजे काय ?

बुद्धी धैर्या होय वसौटा । तरी मनातें अनुभवाचिया वाटा ।हळु हळु करी प्रतिष्ठा । आत्मभुवनी ।। ३७८ ।। ज्ञानेश्वरी अध्याय…

12 months ago

योगशास्त्रात यालाच म्हणतात असंप्रज्ञात समाधी

आतां दुजें हन होतें । कीं एकचि हें आइतें ।ऐशिये विवंचनेपुरतें । उरेचिना ।। ३०९ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा…

1 year ago

मनाच्या स्थिरतेचा आणि सजगतेचा मूलमंत्र

म्हणोनि तैसें तें जाणावें । मन राहतें पाहावें ।राहेल तेथ रचावें । आसन ऐसें ।। १८१ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा…

1 year ago

…मगच त्या अंतःस्थ अधिष्ठानात ब्रह्म प्रकट होईल

जें येणे मानें वरवंट । आणि तैसेचि अति चोखट ।जेथ अधिष्ठान प्रगट । डोळां दिसे ।। १७१ ।। ज्ञानेश्वरी अध्याय…

1 year ago

मी म्हणजे विशुद्ध साक्षी

हा विचारूनि अहंकारु सांडिजे । मग असतीच वस्तु होईजे ।तरी आपली स्वस्ति सहजें । आपण केली ।। ७१ ।। ज्ञानेश्वरी…

1 year ago

कर्तव्याची ज्योत सतत पेटती ठेवणं हीच अग्निसेवा

म्हणूनि अग्निसेवा न सांडिता । कर्माची रेखा नोलांडिता ।आहे योगसुख स्वभावता । आपणपांचि ।। ५१ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा…

1 year ago

ज्ञान, विवेक आणि ब्रह्मविद्येचं संगमस्थान

ते विवेकाचे गांव । कीं परब्रह्मींचे स्वभाव ।नातरी अळंकारले अवयव । ब्रह्मविद्येचे ।। १३९ ।। ज्ञानेश्वरी अध्याय पांचवा ओवीचा अर्थ…

1 year ago

प्रवचन करणं सोपं आहे, पण ते जगणं कठीण !

नातरी भौमा नाम मंगळु । रोहिणीतें म्हणती जळु ।तैसा सुखप्रवादु बरळु । विषयिकु हा ।। ११६ ।। ज्ञानेश्वरी अध्याय पांचवा…

1 year ago

कर्मयोग अन् ज्ञानयोग यांच्या एकात्मतेचा गूढ संदेश

जो युक्तिपंथे पार्था । चढे मोक्षपर्वता ।तो महासुखाचा निमथा । वहिला पावे ।। ३२ ।। ज्ञानेश्वरी अध्याय पाचवा ओवीचा अर्थ…

1 year ago