माणसाला आदिकालापासून अमरत्व, सुख आणि ऐश्वर्य यांचे आकर्षण राहिले आहे. स्वर्गाची कल्पनाही याच मानवी आकांक्षांतून जन्माला आली. या ओवीत संत…
मानवी जीवनातील सर्व दुःखांचे मूळ भीती, असुरक्षितता आणि अहंकारात दडलेले आहे. जन्म-मरणाच्या अखंड फेर्यातून मुक्त होण्याचा मार्ग कोणता, हा प्रश्न…
गुरु म्हणजे केवळ ज्ञान देणारी व्यक्ती नव्हे, तर शिष्याच्या अंतर्मनातील अंधार दूर करून आत्मप्रकाश जागवणारी शक्ती होय. ज्ञानेश्वरी मधील अर्जुन…
जग जिंकण्याच्या धावपळीत माणूस स्वतःलाच हरवून बसतो. सुख, संपत्ती, कीर्ती आणि यशाच्या शोधात आयुष्य घालवताना अंतर्मनातील शांततेचे साम्राज्य मात्र रिकामेच…
संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीतील एका सूक्ष्म ओवीत मानवी चेतनेच्या दिव्य प्रवासाचे अद्भुत चित्र उभे केले आहे. कुंडलिनीशक्तीचा प्रकाश, मन आणि प्राण…
तरी मना या बाहेरिलीकडे । यावयाची साविया सवें मोडे ।हें हृदयाचां डोहीं बुडे । तैसें कीजे ।। १११ ।। ज्ञानेश्वरी…
जें गगनाहून जुनें । जें परमाणुहूनि सानें ।जयाचेनि संन्निधानें । विश्व चळे ।। ८७ ।। ज्ञानेश्वरी अध्याय आठवा ओवीचा अर्थ…
तूं मन बुद्धि सांचेसीं । जरी माझिया स्वरूपीं अर्पिसी ।तरी मातेंचि गा पावसी । हे माझी भाक ।। ७९ ।।…
ते ऐक्याची आहे वोतिली । कीं नित्यतेचिया हृदयीं घातली ।जैसी समरससमुद्रीं धुतली । रुळेचिना ।। ६४ ।। ज्ञानेश्वरी अध्याय आठवा…
ये प्रतीतीचिया माजघरीं । तयां निश्चयाची वोवरी ।आली म्हणोनि बाहेरी । नव्हेचि से ।। ६१ ।। ज्ञानेश्वरी अध्याय आठवा ओवीचा…