गुरुपौर्णिमा म्हणजे केवळ बाह्य गुरूंना वंदन करण्याचा दिवस नाही; तर आपल्या अंतर्याम्यातील विवेकगुरूचा आवाज ऐकण्याचाही दिवस आहे. जीवन, कर्तव्य, क्षमा,…
मनुष्याला मोक्ष मिळण्यासाठी जन्म, जात, कुल, विद्वत्ता किंवा बाह्य कर्मकांड यांपेक्षा अंतःकरणातील निखळ प्रेम अधिक महत्त्वाचे आहे, हा संत ज्ञानेश्वर…
"योग्य वेळ" येण्याची वाट पाहत आयुष्य पुढे ढकलणाऱ्या प्रत्येक माणसासाठी ज्ञानेश्वर माऊलींची ही ओवी जागृतीचा शंखनाद आहे. संसार सोडणे म्हणजे…
आपल्या प्रत्येक कर्माचे फळ आपल्याला भोगावे लागते, असे शास्त्र सांगते. मग कर्मबंधनातून मुक्तीचा मार्ग कोणता? संत ज्ञानेश्वर माऊली या प्रश्नाचे…
गगनीं गगन लया जाये । ऐसें जें कांहीं आहे ।तें अनुभवें जो होये । तो होऊनि ठाके ।। ३१० ।।…
म्हणऊनि आपणया आपणचि रिपु । जेणें वाढविला हा संकल्पु ।येर स्वयंबुद्धी म्हणे बापु । जो नाथिलें नेघे ।। ८० ।।…
संपूर्ण रामायण कथा वाचली. ऐकली. टीव्हीवर बघितली. पण "शरीर म्हणजे अयोध्या, त्याही पुढे जाऊन शरीरामध्ये संपूर्ण रामायण घडत असतं" हे…