या विचारातून संत ज्ञानेश्वरांची राज्यविषयक दृष्टी स्पष्ट होते. त्यांना दडपशाही सत्ता अपेक्षित नाही, ना प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण ठेवणारी राजवट. त्यांची…
तेथ समविषम न दिसे कांही । म्हणोनि भूतें हे भाष नाहीं ।जेविं दूधचि जाहालिया दहीं । नामरूप जाय ।। १७०…
आज विजयादशमीचा दिवस आहे. हा सण केवळ रावणदहनापुरता मर्यादित नाही. तो “सद्गुणांचा दुर्गुणांवर विजय” याचे प्रतीक आहे. श्रीरामाने रावणावर विजय…
जयाचेनि बोलें धर्मु जिये । दिठी महासिद्धीतें विये ।देखे स्वर्गसुखादि इयें । खेळु जयाचा ।। १०३ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा…
आतां कर्ता कर्म करावें । हें खुंटलें तया स्वभावें ।आणि करी जऱ्ही आघवें । तऱ्हीं अकर्ता तो ।। ३७ ।।…
ऐसेया काजालागीं । अवतरें मी युगीं युगीं ।परि हेंचि वोळखे जो जगी । तो विवेकिया ।। ५७ ।। ज्ञानेश्वरी अध्याय…
परमेश्वराच्या कार्याचे अन् कृपेचे सतत स्मरण करणे हेच खरे भक्तीचे लक्षण मी जेणें जेणें अवसरें । जें जें होऊनि अवतरें…