स्वामीजींचे विचार समजावून देताना लेखिकेने स्वामीजींच्या तोंडची अनेक वाक्ये उद्धृत केली आहेत. कर्मयोग, भक्तियोग, राजयोग आणि ज्ञानयोगाचे स्वामीजींनी केलेले पृथक्करण अत्यंत सोप्या शब्दांत लेखिकेने सांगितले आहे. त्यामुळे…
कां जे लळेयांचे लळे सरती । मनोरथांचे मनौरे पुरती ।जरी मोहरें श्रीमंतें होती । तुम्हां ऐसी ।। ३ ।। ज्ञानेश्वरी…
तरि अवधान एकवेळें दीजे । मग सर्वसुखासि पात्र होइजे ।हें प्रतिज्ञोत्तर माझें । उघड ऐका ।। १ ।। ज्ञानेश्वरी अध्याय…
तैसा संसारु जया गांवा । गेला सांता पांडवा ।होऊनि ठाके आघवा । मोक्षाचाचि ।। १९८ ।। ज्ञानेश्वरी अध्याय ८ वा…
‘एकपत्नीव्रत’ हा शब्द इथे अधिक गूढ अर्थाने वापरलेला आहे. आत्मा एकच आहे, अद्वैत आहे, त्याचा संबंध एका प्रकृतीशीच आहे. तो…
जें ऐसेंही परि विरुळें । इये विज्ञानाचिये खोळे ।हालवलेंही न गळे । ते परब्रह्म ।। १७ ।। ज्ञानेश्वरी अध्याय आठवा…
तयां तो प्रयत्नुचि एके वेळे । मग समग्रें परब्रह्में फळे ।जया पिकलेया रसु गळे । पूर्णतेचा ।। १७६ ।। ज्ञानेश्वरी…
सर्व देव-देवता निरनिराळ्या रूपांत प्रत्येक प्राणीमात्राच्या शरीरात वास करत असतात. प्रत्येकाचा सर्वांगिण विकास व्हावा अशी त्यांची इच्छा असते. ती पूर्ण…
जे विवेकग्रामींचां मुळीं । बैसले आहाति नित्य फळीं ।तया योगियांचां कुळीं । जन्म पावे ।। ४५१ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा…
परि वैराग्याचेनि आधारें । जरि लाविलें अभ्यासाचिये मोहरे ।तरि केतुलेनि एकें अवसरें । स्थिरावेल ।। ४१९ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा…