तयां तो प्रयत्नुचि एके वेळे । मग समग्रें परब्रह्में फळे ।जया पिकलेया रसु गळे । पूर्णतेचा ।। १७६ ।। ज्ञानेश्वरी…
सर्व देव-देवता निरनिराळ्या रूपांत प्रत्येक प्राणीमात्राच्या शरीरात वास करत असतात. प्रत्येकाचा सर्वांगिण विकास व्हावा अशी त्यांची इच्छा असते. ती पूर्ण…
जे विवेकग्रामींचां मुळीं । बैसले आहाति नित्य फळीं ।तया योगियांचां कुळीं । जन्म पावे ।। ४५१ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा…
परि वैराग्याचेनि आधारें । जरि लाविलें अभ्यासाचिये मोहरे ।तरि केतुलेनि एकें अवसरें । स्थिरावेल ।। ४१९ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा…
इये अभ्यासीं जे दृढ होती । ते भरवसेनि ब्रह्मत्वा येती ।हें सांगतियाचि रीती । कळलें मज ।। ३३० ।। ज्ञानेश्वरी…
जरि हे प्रतीति हन अंतरी फाके । तरी विश्वचि हें अवघें झाकें ।तंव अर्जुन म्हणे निकें । साचचि जी हें…
" तत्त्वार्थ रामायण….' एक असा अमूल्य ग्रंथ…. जो सर्व मराठी भाषिकांच्या घराघरात हवाच……! ह्या ग्रंथाला माझा हात लागावा ही रामरायाचीच…
समर्थ रामदासांचे मठ तंत्रज्ञानाने जोडावेत - डॉ. नीलम गोऱ्हे यांचे प्रतिपादनश्रीमत् ग्रंथराज दासबोध अध्ययनातर्फे डोंगरे महाराज लिखित 'तत्त्वार्थ रामायण' या…
मग ऐका जें पांडवें । म्हणितलें ब्रह्म म्यां होआवें ।तें अशेषही देवें । अवधारिलें ।। १४७ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा…
ऐकें संन्यासी तोचि योगी । ऐसी एकवाक्यतेची जे जगीं ।गुढी उभविली अनेगीं । शास्त्रांतरीं ।। ५२ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा…