समाजातील वाढती असंवेदनशीलता,तुटत चाललेली नाती,हरवत जाणारे गावपण आणि माणुसकीच्या पुनर्जन्माची आशा यांचा प्रभावी वेध घेणारा कवी प्रदीप बडदे यांचा 'माणुसकीची…
विचारांशी तडजोड न करणारे, सत्तेला आणि सनातनी व्यवस्थेलाही निडरपणे प्रश्न विचारणारे डॉ. कुमार सप्तर्षी आज आपल्यात नाहीत. त्यांच्या स्मृतीला अभिवादन…
शेती, शेतकरी आणि मातीच्या वेदनांना शब्दरूप देणारी कविता जेव्हा वास्तवाचा आरसा बनते, तेव्हा ती केवळ साहित्य राहत नाही, तर काळाचा…
ॲड. देवदत्त परुळेकर लिखित 'आजच्या काळासाठी तुकाराम' ग्रंथावर परिसंवाद कणकवली - काळ नेहमीच वाईट असतो, तरीही अशा काळाला उत्तर असतेच.…
भारतीयत्वाची माझी संकल्पना… आपण भारतीय आहोत म्हणजे काय आहोत ? आपला जन्म भारतामध्ये झाला आहे, आपण भारतामध्ये राहतो आपले आई-वडील…
वृक्षाच्या असंख्य फांद्या, पाने, फुले आणि फळे जरी वेगवेगळी दिसत असली, तरी त्यांचा उगम एका बीजातून झालेला असतो आणि त्यांचे…
अंजली ढमाळ लिखित 'निखळत्या चौकटीत’ कादंबरीवर परिसंवादात सिंधुदुर्ग समाज साहित्य प्रतिष्ठानतर्फे परिसंवादाचे आयोजन पुणे - ‘निखळत्या चौकटीत’ ही कादंबरी स्त्रीवादाच्या…
भारतीयत्व म्हणजे केवळ राष्ट्रभक्तीची घोषणा किंवा एखाद्या विचारसरणीशी बांधिलकी नव्हे; तर स्वतःच्या पूर्वग्रहांशी सामना करत विवेक, करुणा आणि मानवतेचा शोध…
माझं भारतीयत्व - ( पूर्वार्ध )मराठा वडील, पंजाबी आई, तमिळ पत्नी, देशभरातील शिक्षण-नोकरीचे अनुभव आणि विविध संस्कृतींशी आलेला जवळचा संबंध—या…
एआयचा आरसा आणि माणसाचा चेहराकृत्रिम बुद्धिमत्ता माणसाचे काम सोपे करण्यासाठी आली; पण तिच्याच सावलीत फसवणूक, मानसिक नियंत्रण आणि डिजिटल गुंतवणुकीचे…