तै इच्छा हे कुमारी जाली । मग ते कामाचिया तारुण्या आली ।तेथ द्वेषेंसी मांडिली वराडिक ।। १६६ ।। ज्ञानेश्वरी अध्याय…
पवन कवणातें न शिवेचि । आकाश कें न समायेचि ।हें असो एक मीचि । विश्वीं असें ।। १६० ।। ज्ञानेश्वरी…
हें ऐसें काइसेया करावें । जें अमृतींही रिगोनि मरावें ।तें सुखें अमृत होऊनि कां नसावें । अमृतामाजीं ।। १५३ ।।…
जया ऐक्याचिया उतारा । बोधाचा जोडला तारा ।मग निवृत्तीचिया पैल तीरा । झेंपावले जें ।। १०० ।। ज्ञानेश्वरी अध्याय सातवा…
जयां सद्गुरु तारु पुढें । जे अनुभवाचिये कासे गाढे ।जयां आत्मनिवेदनतरांडें । आकळलें ।। ९८ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सातवा ओवीचा…
जेथ द्वेषाचां आवर्ती दाटत । मत्सराचे वळसे पडत ।माजी प्रमदादि तळपत । महामीन ।। ७२ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सातवा ओवीचा…
जे गुणघनाचेनि वृष्टिभरें । भरली मोहाचेनि महापूरें ।घेऊनि जात नगरें । यमनियमांचीं ।। ७१ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सातवा ओवीचा अर्थ…
पैं पृथ्वीयेचा घटु कीजे । सवेंचि पृथ्वीसि मिळे जरी मेळविजे ।एऱ्हवीं तोचि अग्निसंगे असिजे । तरी वेगळा होय ।। ६५…
डोळ्यांचं पाणी डोळ्यांत गोठून पडदा निर्माण करतं आणि दृष्टी हरवते; तसंच मनुष्याचं मन जेव्हा अज्ञानाने, अहंकाराने किंवा दुःखाने गोठतं, तेव्हा…
“अग्नी व धूराच्या उदाहरणातून आत्म्याची निर्लेपता आणि साक्षीभावाचे गूढ उलगडणारे ज्ञानेश्वरीतील अद्वैत तत्त्वज्ञान.” सांगे अग्नीस्तव धूम होये । तिये धूमीं…