डोळ्यांचं पाणी डोळ्यांत गोठून पडदा निर्माण करतं आणि दृष्टी हरवते; तसंच मनुष्याचं मन जेव्हा अज्ञानाने, अहंकाराने किंवा दुःखाने गोठतं, तेव्हा…
“अग्नी व धूराच्या उदाहरणातून आत्म्याची निर्लेपता आणि साक्षीभावाचे गूढ उलगडणारे ज्ञानेश्वरीतील अद्वैत तत्त्वज्ञान.” सांगे अग्नीस्तव धूम होये । तिये धूमीं…
अंधःकारातून प्रकाशाकडे नेणारा उत्सव म्हणजे दीपावली. पण हा उत्सव केवळ बाह्य प्रकाशाचा नाही, तर अंतर्मनातील तेज जागविण्याचाही आहे. आपण घराची,…
आजचा मनुष्य ‘पर्यावरण’ हा शब्द ऐकला की त्याला आठवतात — हवामान बदल, वृक्षतोड, प्रदूषण, ग्लोबल वॉर्मिंग, आणि प्राण्यांचा नाश. पण…
एकें पवनेचि पिती । एकें तृणास्तव जिती ।एकें अन्नाधारें राहती । जळें एकें ।। ३८ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सातवा ओवीचा…
नराच्या ठायी नरत्व । जें अहंभाविये सत्त्व ।तें पौरुष मी हें तत्त्व । बोलिजत असे ।। ३५ ।। ज्ञानेश्वरी अध्याय…
ऐसें नेणों काय आपैसें । तयातेंचि कीजे अभ्यासें ।समाधि घर पुसे । मानसाचें ।। ४६१ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा…
बुद्धी धैर्या होय वसौटा । तरी मनातें अनुभवाचिया वाटा ।हळु हळु करी प्रतिष्ठा । आत्मभुवनी ।। ३७८ ।। ज्ञानेश्वरी अध्याय…
तें अभ्यासिलेनि योगें । सावेव देखावें लागे ।देखिलें तरीं आंगें । होईजेल गा ।। ३७४ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा…
जैसें भाग्याचिये भडसें । उद्यमाचेनि मिसें ।मग समृद्धिजात आपैसें । घर रिघे ।। ३५४ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा अर्थ…