म्हणोनि मनाचा निग्रहो होये । ऐसा उपाय जो आहे ।तो आरंभी मग नोहे । कैसा पाहों ।। ४२४ ।। ज्ञानेश्वरी…
म्हणोनि मन एक निश्चळ राहेल । मग आम्हांसी साम्य येईल ।हें विशेषेंहि न घडेल । तयालागी ।। ४१७ ।। ज्ञानेश्वरी…
हें मन कैसें केवढें । ऐसें पाहों म्हणों तरी न सांपडे ।एऱ्हवीं राहाटावया थोडें । त्रैलोक्य यया ।। ४१२ ।।…
हें तूतें बहुतीं प्रसंगीं । आम्ही म्हणों याचिलागीं ।जे साम्यापरौती जगीं । प्राप्ति नाहीं ।। ४१० ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा…
म्हणोनि आपणपां विश्व देखिजे । आणि आपण विश्व होईजे ।ऐसे साम्यचि एक उपासिजे । पांडवा गा ।। ४०९ ।। ज्ञानेश्वरी…
आतां शरीरीं जरी आहे । परि शरीराचा तो नोहे ।ऐसें बोलवरी होये । तें करूं ये काई ।। ४०३ ।।…
बुद्धी धैर्या होय वसौटा । तरी मनातें अनुभवाचिया वाटा ।हळु हळु करी प्रतिष्ठा । आत्मभुवनी ।। ३७८ ।। ज्ञानेश्वरी अध्याय…
तें अभ्यासिलेनि योगें । सावेव देखावें लागे ।देखिलें तरीं आंगें । होईजेल गा ।। ३७४ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा…
परतोनि पाठिमोरें ठाकें । आणि आपणियांतें आपण देंखे ।देखतखेंवो वोळखे । म्हणे तत्त्व तें मी ।। ३६६ ।। ज्ञानेश्वरी अध्याय…
युक्ति योगाचें आंग पावे । ऐसें प्रयाग होय जें बरवें ।तेथ क्षेत्रसंन्यासे स्थिरावें । मानस जयाचें ।। ३५७ ।। ज्ञानेश्वरी…