भारतीय तत्त्वज्ञानाची परंपरा ही केवळ अध्यात्मापुरती मर्यादित नसून ती मानवी जीवनाच्या प्रत्येक अंगाला स्पर्श करणारी आहे. या परंपरेत एकात्मता, समन्वय…
भारत ही केवळ भौगोलिक सीमा नसून ती एक अनुभूती आहे. विविधतेतून एकात्मतेचा शोध घेणारी, असंख्य भाषांचा, परंपरांचा, श्रद्धांचा आणि जीवनपद्धतींचा…
ते ऐक्याची आहे वोतिली । कीं नित्यतेचिया हृदयीं घातली ।जैसी समरससमुद्रीं धुतली । रुळेचिना ।। ६४ ।। ज्ञानेश्वरी अध्याय आठवा…
तेवी अहंभावो जाय । तरी ऐक्य तें आधीचि आहे ।हेंचि साचें जेथ होये । तो अधियज्ञु मी ।। ४५ ।।…
आज ख्रिसमस आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात आज नाताळ साजरा केला जात आहे. चर्चच्या घंटानादात, मेणबत्त्यांच्या उजेडात, गाण्यांच्या सुरांत आणि माणसामाणसांना जोडणाऱ्या…
जैसा उदकाचेनि आयुष्यें रसु । कां गगनाचेनि मानें अवकाशु ।तैसा माझेनि रुपें रूपसु । पुरुष तो गा ।। ३९७ ।।…
परब्रह्माचेनि रसें । देहाकृतीचिये मुसे ।वोतींव जाहले तैसे । दिसती आंगें ।। ३२७ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा अर्थ -…
तेवीं पिंडाचेनि मिषें । पदीं पद प्रवेशे ।तें एकत्व होय तैसें । पंडुकुमरा ।। २०८ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा…
मी बैलगाडी, ट्रक, दिवाबत्तीपासून ते आज हायटेक वारीचा प्रवास पाहिला आहे. आजच्या विज्ञान युगातही वारीचे महत्व कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच…
एकेचि ठायी बैसला । परि सर्वत्र तोचि गेला ।हें असो विश्व जाहला । आंगेंचि तो ।। १०२ ।। ज्ञानेश्वरी अध्याय…