अगा आवघिया चोरिया आपुलें । जें सर्वस्व आम्हीं असे ठेविलें ।तें पावोनि सुख संचलें । होऊनि ठासी ।। ५२० ।।…
जीवनातील प्रत्येक निर्णय, प्रत्येक कृती आणि प्रत्येक विचार जर परमेश्वराच्या चरणी अर्पण झाला, तर माणसाच्या आयुष्यात काय परिवर्तन घडते? ज्ञानेश्वर…
मनुष्याला मोक्ष मिळण्यासाठी जन्म, जात, कुल, विद्वत्ता किंवा बाह्य कर्मकांड यांपेक्षा अंतःकरणातील निखळ प्रेम अधिक महत्त्वाचे आहे, हा संत ज्ञानेश्वर…
आजच्या शब्दांच्या गदारोळात, प्रवचनांच्या चमकदार दुनियेत आणि प्रभावी वक्तृत्वाच्या मोहात आपण खऱ्या आध्यात्मिक अनुभूतीपासून दूर तर जात नाही ना? केवळ…
तेथ समविषम न दिसे कांही । म्हणोनि भूतें हे भाष नाहीं ।जेविं दूधचि जाहालिया दहीं । नामरूप जाय ।। १७०…
आज विजयादशमीचा दिवस आहे. हा सण केवळ रावणदहनापुरता मर्यादित नाही. तो “सद्गुणांचा दुर्गुणांवर विजय” याचे प्रतीक आहे. श्रीरामाने रावणावर विजय…
गांधीना त्यांच्या हत्येनंतरही त्यांच्या प्रतिमेवर हल्ला करून पुन्हा पुन्हा मारलं जात आहे. एवढं करूनही गांधी शेवटी या जगात उरतोच !…
जें उन्मनियेचें लावण्य । जें तुर्येचें तारुण्य ।अनादि जें अगण्य । परमतत्त्व ।। ३२० ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा अर्थ…