July 27, 2024
Home » water conservation

Tag : water conservation

शेती पर्यावरण ग्रामीण विकास

समन्यायी पाणी वाटपाची दिशा हरवली आहे काय ?

समन्यायी पाणी वाटपाची दिशा हरवली आहे काय? मृद्, मितभाषी पण नेमकेपणाने कोरडवाहू शेतकऱ्याच्या गरिबीचे मूळ शोधणारे, माणसी अर्धा एकर पाणी या सिद्धांताचे जनक, पाणीपंचायतीचे संस्थापक...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

चौदा लांडग्यांनी नदी जिवंत केली….

लांडग्यांच्या कातडीपासून बनवलेल्या वस्तूंना अमेरिका व युरोपमध्ये खूप मागणी असल्याने त्यांची बेसुमार शिकार होत होती. त्यातून या लांडग्यांचे अस्तित्त्वच माणसाने पूर्ण संपवले होते. त्यामुळे चक्क...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

जमिनीची जलसंधारण क्षमता वाढवण्यासाठी…

मोठे डेरेदार वृक्ष किंवा निलगिरीसारखे वृक्ष पाणथळ जमिनीत लावल्यास जमिनी क्षारपड होण्याचा धोका टळू शकतो. या संदर्भात अधिक संशोधन होण्याची गरज आहे. निलगिरीऐवजी डेरेदार वृक्ष...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

जलसंवर्धन चळवळीतून पाणी प्रश्नावर तोडगा

महाराष्ट्रातील पाणी प्रश्न व उपाययोजना जलसंवर्धन : काळाची गरज पाण्याचा अभाव हाच अनेक अडचणीचा प्रारंभ आहे. नव्या तलाव व धरणांसाठी जागा त्याचा खर्च – अडथळे...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406