शेती पर्यावरण ग्रामीण विकास

थंडीची सध्याची स्थिती २६ जानेवारीपर्यंत कायम

मुंबईसह कोकणविदर्भ वगळता महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे , सातारा तसेच छत्रपती संभाजीनगर, जालना ह्या ११ जिल्ह्यात  सध्या १९ ते २३ जानेवारी पर्यन्तच्या पुढील ५ दिवसात पहाटेचे किमान तापमान हे १० ते १२ अंश सेल्सिअस तर दुपारचे कमाल तापमान २६ अंश सेल्सिअस म्हणजे ही दोन्हीही तापमाने सरासरी इतके तर काही भागात सरासरीपेक्षा एखाद्या अंशाने कमी दरम्यानचे असु शकतात

मुंबईसह कोकणात सध्या १९ ते २३ जानेवारी पर्यन्तच्या पुढील ५ दिवसात पहाटेचे किमान तापमान हे १४ अंश सेल्सिअस तर दुपारचे कमाल तापमान २६ अंश सेल्सिअस म्हणजे ही दोन्हीही तापमाने सरासरी इतके तर काही भागात सरासरीपेक्षा एखाद्या अंशाने कमी दरम्यानचे असु शकतात. दक्षिण कोकणात कमाल तापमान  वाढ ही एखाद्या अंशाने अधिक असेल.

विदर्भ व मराठवाड्यातील उर्वरित जिल्ह्यात सध्या १९ ते २३ जानेवारी पर्यन्तच्या पुढील ५ दिवसात पहाटेचे किमान तापमान हे १४ ते १६ अंश सेल्सिअस तर दुपारचे कमाल तापमान २८ अंश सेल्सिअस म्हणजे ही दोन्हीही तापमाने सरासरी इतके तर काही भागात सरासरीपेक्षा एखाद्या अंशाने अधिक दरम्यानचे असू शकतात.

विदर्भात २३  जानेवारी नंतर ३ दिवसासाठी म्हणजे २५ जानेवारी पर्यन्त ढगाळ वातावरण राहून थंडी काहीशी कमी होईल. अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते, अन्यथा नाही.

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

नबीन यांच्या ‘ड्रीम टीम’मध्ये धक्के अन् संकेत; तावडेंची महाराष्ट्रावर नजर, मालविय बाहेर

स्टेटलाइन भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर तब्बल २०९ दिवसांनी नितीन नबीन यांनी पक्षाची नवी…

2 hours ago

अशांत जगाचं काहूर शांत करण्याची ताकद कवितेत – कृष्णात खोत

कवयित्री मनीषा पाटील यांच्या 'काहूर' काव्यसंग्रहाचे प्रकाशनप्रकाशन सोहळ्याला अनेक मान्यवर साहित्यिकांची उपस्थिती कणकवलीः'काहूर ' म्हणजे…

1 day ago

ज्वालामुखीच्या धगधगत्या पोटात… हवाईची अद्भुत सफर

एका भटक्याची डायरी प्रशांत महासागराच्या अथांग निळाईत वसलेली हवाईची बेटे म्हणजे निसर्गाच्या अद्भुत प्रयोगशाळाच! कुठे…

1 day ago

वर्षा ऋतूत आरोग्याची कोणती काळजी घ्यावी ? Dr Radha Khadakkar Advice

पावसाळ्यात वातावरणातील गारवा, सततचा ओलावा आणि बदलते हवामान यामुळे पचनशक्ती मंदावते आणि शरीराची प्रतिकारक्षमताही प्रभावित…

2 days ago

नोकरीच्या शोधात शहराकडे जाण्याऐवजी गावातच उद्योग कसा उभारता येईल ?

धान्यापासून उद्योगाकडे : एक्सट्रुजन तंत्रज्ञानातून ग्रामीण उद्योजकतेला नवी दिशा बाजरी, ज्वारी, नाचणी, मका आणि तांदूळ…

2 days ago

रानफुलास

महाराष्ट्रातील अग्रगण्य कवयित्री, बहिणाबाई चौधरी यांचा तिथीप्रमाणे आज १४७ वा जन्मदिवस.( जन्म श्रावण शु" पंचमी,…

3 days ago