कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाकडून विविध बागायती पिकांचे क्षेत्रफळ आणि उत्पादन याविषयीचा 2023-24 चे तिसरे आगाऊ अंदाज जारी

नवी दिल्‍ली – कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने राज्ये/केंद्रशासित प्रदेश आणि इतर सरकारी स्रोत संस्थांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे संकलित केलेल्या विविध बागायती पिकांचे क्षेत्रफळ आणि उत्पादन याविषयीचा 2023-24 चे तिसरे आगाऊ अंदाज प्रसिद्ध केले आहेत.

एकूण बागायती क्षेत्रफळ2022-232023-24
(दुसरे आगाऊ अंदाज)
2023-24
(तिसरे आगाऊ अंदाज)
क्षेत्रफळ
(दशलक्ष हेक्टरमध्ये)
28.4428.6328.98
उत्पादन
(दशलक्ष टनांमध्ये)
355.48352.23353.19

2023-24 ची वैशिष्ट्ये (तिसरे आगाऊ अंदाज):

  • 2023-24 मध्ये देशातील फलोत्पादन अंदाजे 353.19 दशलक्ष टन असण्याचा अंदाज आहे, 2022-23 च्या (अंतिम अंदाजांच्या) तुलनेत हे उत्पादन सुमारे 22.94 लाख टनाने (0.65%) कमी असेल.
  • फळे, मध, फुले, लागवडीची पिके, मसाले आणि सुगंधी आणि औषधी वनस्पतींच्या उत्पादनात 2023-24च्या (अंतिम अंदाजात) वाढ दिसून आली आहे.
  • मुख्यत्वे आंबा,  केळी, लिंबू, द्राक्षे, सीताफळ आणि इतर फळांच्या उत्पादनात वाढ झाल्यामुळे, 2023-24 मध्ये फळांचे उत्पादन 2022-23 च्या तुलनेत 2.29% वाढून 112.73 दशलक्ष टन होण्याची अपेक्षा आहे. दुसरीकडे, सफरचंद, मोसंबी, मंडरिन, पेरू, लिची, डाळिंब, अननस यांचे उत्पादन 2022-23 च्या तुलनेत कमी होण्याची अपेक्षा आहे.
  • भाजीपाला उत्पादन सुमारे 205.80 दशलक्ष टन होण्याचे मानले जात आहे. टोमॅटो, कोबी, फ्लॉवर, साबुदाणे, दुधी भोपळा, भोपळा, गाजर, काकडी, कारली, पडवळ आणि भेंडीच्या उत्पादनात वाढ अपेक्षित आहे, तर बटाटा, कांदा, वांगी, सुरण, सिमला मिरची आणि आणि इतर भाज्यांच्या उत्पादनात घट अपेक्षित आहे.
  • 2023-24 मध्ये कांद्याचे उत्पादन 242.44 लाख टन (तिसरा आगाऊ अंदाज) अपेक्षित आहे.
  • 2023-24 मध्ये देशात बटाट्याचे उत्पादन सुमारे 570.49 लाख टन अपेक्षित आहे (तिसरा आगाऊ अंदाज) जे मुख्यत्वे बिहार आणि पश्चिम बंगालमधील उत्पादनात घट झाल्यामुळे आहे.
  • 2023-24 मध्ये टोमॅटोचे उत्पादन 213.20 लाख टन (तिसरा आगाऊ अंदाज) अपेक्षित आहे गेल्या वर्षीच्या सुमारे 204.25 लाख टनच्या तुलनेत, उत्पादनात 4.38 ने वाढ झाली आहे.

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

जागतिक अर्थकारणाच्या नव्या समीकरणांचा वेध घेणारे ‘ब्रिक्स अँड इंडिया’ ‘BRICS & INDIA: PROSPECTS & CHALLENGES

जागतिकीकरणाच्या वेगवान प्रवाहात बदलत जाणारे आर्थिक आणि भू-राजकीय समीकरण, पारंपरिक जागतिक वित्तीय संस्थांच्या वर्चस्वाला उभे…

2 hours ago

गुरूंचे “भिऊ नकोस” हे आश्वासन…

दैविकी उदार वाणीने प्रज्वलणारे नवरसांचे दीप ज्ञानेश्वरीतील माउलींची प्रत्येक ओवी साधकाच्या अंतःकरणाला स्पर्श करून जीवनाकडे…

14 hours ago

तुकोबांच्या विचारांतच आजच्या काळाचा विवेकाचा मार्ग

आधुनिक समाजातील दिखाऊपणा, अहंकार, भेदाभेद आणि विवेकाचा ऱ्हास यावर तुकाराम महाराजांच्या विचारांची मूल्यवान चिकित्सा करणारा…

1 day ago

भारतात कुपोषण निर्मूलनासाठी सामाजिक बांधिलकी व योगदान काय हवे ? Malnutrition Eradication

कुपोषण ही केवळ अन्नाच्या अभावाची समस्या नसून ती आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक…

1 day ago

धान्यापासून ब्रँडपर्यंत; एक्सट्रुजन तंत्रज्ञानातून ग्रामीण उद्योगाची नवी वाट

बाजरी, ज्वारी, नाचणी, मका आणि कडधान्ये केवळ कच्चा शेतमाल न राहता त्यापासून पौष्टिक स्नॅक्स, पफ्स,…

2 days ago

कवयित्री मनीषा पाटील लिखित ‘काहूर’ कवितासंग्रहात आहे तरी काय ? Kahoor Poetry Collection by Manisha Patil

कणकवली- समाज साहित्य प्रतिष्ठान - सिंधुदुर्ग आणि मिळून साऱ्याजणी परिवार - कणकवली यांच्यावतीने कवयित्री मनीषा…

2 days ago