कवी नारायण सुर्वे जन्मशताब्दी निमित्त दीर्घ काव्य लेखन स्पर्धा

2 months ago

विजेत्या कवितेला 10 हजारांचे पारितोषिक समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गचा उपक्रम सिंधुदुर्ग - कामगार-श्रमिकांच्या व्यथांना शब्दरूप देणाऱ्या कविवर्य नारायण सुर्वे यांच्या…

‘नीट’ परीक्षेची पेपरफुटी: मूळ आणि उपाययोजना

2 months ago

देशभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी निगडित असलेल्या ‘नीट-२०२६’ परीक्षेच्या पेपरफुटीने शिक्षण व्यवस्थेतील अनेक गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आले आहेत. कोचिंग क्लासेसचे…

भेदांच्या पलीकडचे अभेद सत्य : ज्ञानेश्वरीतील विश्वात्मकतेचा संदेश

2 months ago

जगात माणसे, त्यांचे स्वभाव, विचार आणि जीवनपद्धती कितीही भिन्न असल्या तरी प्रत्येकाच्या अंतर्यामध्ये एकच परमचैतन्य वसलेले आहे, असा अद्वैताचा गूढ…

आकाशवाणीवरून उलगडत आहे ‘अज्ञात मुंबई’

2 months ago

सिंधुदुर्ग सुपुत्र लेखक नितीन साळुंखे यांच्या पुस्तकावर आधारित कार्यक्रममुंबई आकाशवाणी अस्मिता वाहिनी - एफ.एम.रेडिओवर प्रसारण+ कणकवली - सात बेटांपासून सुरू…

आंबा फळप्रक्रिया प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

2 months ago

राहुरी : महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विभागामार्फत आंबा फळप्रक्रिया प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हे…

कदंब पुरस्कारासाठी कविता संग्रह पाठविण्याचे आवाहन

2 months ago

कोल्हापूर : दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्कृष्ट कविता संग्रहासाठी ‘कदंब पुरस्कार’ देण्यात येणार आहे. यासाठी जानेवारी २०२५ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत…

क्रिकेट धर्मामध्ये पारदर्शकतेचा ‘ त्रिफळा ‘

2 months ago

विशेष आर्थिक लेख भारतात क्रिकेट हा केवळ खेळ उरलेला नाही, तो एक 'धर्म' झाला आहे. जेव्हा निळ्या जर्सीतील अकरा खेळाडू…

एका क्लिकची सोय अन् अदृश्य सापळे

2 months ago

एआयचा आरसा आणि माणसाचा चेहराकृत्रिम बुद्धिमत्ता माणसाचे काम सोपे करण्यासाठी आली; पण तिच्याच सावलीत फसवणूक, मानसिक नियंत्रण आणि डिजिटल गुंतवणुकीचे…

अस्तित्वशोधाचे टोकदार प्रश्नोपनिषद: ‘सगळेच ऋतू दगाबाज’

2 months ago

जगण्यातील विसंगती, नात्यांतील दुटप्पीपणा आणि स्त्री-अस्तित्वाच्या खोल जखमांना निर्भीड शब्दांत व्यक्त करणारा कविता ननवरे हिचा ‘सगळेच ऋतू दगाबाज’ हा कवितासंग्रह…

विस्मरणाच्या अरण्यात : निरामयतेने जगण्याचा आग्रह धरणारी कविता

2 months ago

मानवी मूल्यांची झपाट्याने होत चाललेली पडझड, नात्यांतील वाढता कोरडेपणा आणि अस्तित्वाच्या विस्मरणात हरवत चाललेला माणूस — अशा काळात प्रेषित सिद्धभट्टी…