April 20, 2026
Home Page 15
काय चाललयं अवतीभवती

लोकशाहीवर एकाधिकारशाहीचे सावट : ईश्वरपूर साहित्य संमेलनात डॉ. प्रज्ञा दया पवार यांचा इशारा

२५ डिसेंबर हा दिवस भारतीय स्त्रीमुक्ती दिन म्हणून साजरा केला जावा, यावर काम करत आहोत. स्त्रियांना माणूस म्हणून वागवलं जावं इथून हा संघर्ष आहे. ८
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

बारामतीच्या कृषी विकास प्रतिष्ठानला आप्पासाहेब पवार यांचे नाव द्यावे

आप्पासाहेब पवार : बारामतीच्या कृषी परिवर्तनाचे शिल्पकार महाराष्ट्राच्या ग्रामीण विकासाच्या इतिहासात काही व्यक्ती अशा आहेत की ज्यांनी दूरदृष्टी, प्रयोगशीलता आणि सामाजिक बांधिलकी यांच्या बळावर संपूर्ण
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

‘भुईकळा’ शेतकऱ्यांच्या सुखदुःखाचा खरा सातबारा !

कवी संदीप साठे हे वऱ्हाड प्रांतातील बुलढाणा जिल्ह्यातील आहेत. त्यांच्या शब्द कळेला पहाडी भागाचा गंध आहे. त्यांच्या वऱ्हाडी बोलीला कोरडवाहू शेतीत येणाऱ्या पिका पाण्याचा घमघमाट
सत्ता संघर्ष

भाजपचा अखेरचा समाजवादी वाटाड्या – नितीशकुमार

समाजवादी राजकारणातून उभे राहून भाजपच्या विस्ताराला बिहारमध्ये दीर्घकाळ रोखून धरणारे नितीश कुमार अखेर त्या राजकारणाचेच वाटाडे ठरले का? राज्यसभेकडे त्यांची वाटचाल आणि बिहारच्या नेतृत्वातून त्यांची
काय चाललयं अवतीभवती

डिजिटल विश्व घडविणाऱ्या महिलांना सलाम : Women of WordPress – Kolhapur 2026

आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर होणारा हा कार्यक्रम केवळ महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यापुरता मर्यादित नाही; तर डिजिटल जगात नव्या पिढीतील महिलांना पुढे येण्यासाठी प्रेरित करणारा एक
विशेष संपादकीय

राज्याच्या आर्थिक शिस्तीकडे मुख्यमंत्र्यांचा ‘ कानाडोळा ‘

विशेष आर्थिक लेख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेमध्ये 2026-27 या वर्षासाठीचे अंदाजपत्रक सादर केले. आर्थिक शिस्तीच्या दृष्टिकोनातून त्याचा केलेला ऊहापोह… प्रा. नंदकुमार
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

उच्च-मूल्य शेती, ब्लू इकॉनॉमी आणि तंत्रज्ञानावर भर : पंतप्रधान मोदींचे कृषी परिवर्तनाचे सूत्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले कृषी आणि ग्रामीण परिवर्तनावरील अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला संबोधित नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘कृषी आणि ग्रामीण परिवर्तन’ या विषयावर
विश्वाचे आर्त

देवाशी मोकळेपणाने बोलण्याचा अधिकार : ज्ञानेश्वरीतील भक्तीचा गूढ अर्थ

प्रभू तुम्ही सुखामृताचे डोहो । म्हणोनि आम्ही आपुलिया स्वेच्छा बोलावो लाहों ।येथही जरी सलगी करूं बिहों । तरी निवों कें पां ।। ५ ।। ज्ञानेश्वरी
मुक्त संवाद

उकिरड्यातून उगवलेले माणूसपण : ‘भंगार’ची विदारक कहाणी

आपल्या माणूसपणाचे, आपल्या विकासाचे, आपल्या विचारबुद्दीचे कोणीतरी जबर लचके तोडून ते उकिरड्यात टाकल्याने आपलीच गणना भंगारात होते की काय असे अशोक जाधव यांची ‘भंगार’ ही
काय चाललयं अवतीभवती

एकता फाउंडेशनचे राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्यकृती पुरस्कार जाहीर

पाडळीतील संमेलनात होणार वितरण शिरूर कासार : मराठवाड्यासह राज्यभरातील ग्रामीण भागाचा सामाजिक परिपोष समृद्ध व्हावा या उद्देशाने साहित्य, संस्कृती, शिक्षण, समाज व पर्यावरण अशा विविध
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!