राहुरी : महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विभागामार्फत आंबा फळप्रक्रिया प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हे…
मातीच्या गंधाशी, शेतीच्या कष्टाशी आणि जगण्याच्या निखळ संवेदनांशी नाळ जोडणारा कल्पना दुधाळ यांचा ‘जारवा’ हा ललित लेखसंग्रह ग्रामीण जीवनाचे वास्तव…
पृथ्वीवरील जीवनसाखळीचा आधार असलेली जैवविविधता आज अभूतपूर्व संकटाच्या उंबरठ्यावर उभी आहे. हवामानबदल, जंगलतोड, प्रदूषण, प्लास्टिक कचरा आणि अनियंत्रित विकासामुळे लाखो…
भारताची सुपीक जमीन, जलसंपदा आणि नैसर्गिक पर्यावरण आज गंभीर संकटाच्या उंबरठ्यावर उभे असल्याची चिंता कृषी तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. रासायनिक…
कोल्हापूर जिल्ह्याच्या पर्यावरण, शेती, नद्या आणि अर्थकारणावर गंभीर परिणाम करणारा नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्ग आता केवळ शेतकऱ्यांचा प्रश्न राहिलेला नाही. सह्याद्रीच्या…
मूग आणि उडीद पिकांचे हेक्टरी उत्पादन १५ क्विंटलपर्यंत वाढवण्यासाठी सुधारित वाणांची निवड, संतुलित खत व्यवस्थापन, सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर, वेळेवर सिंचन…
आरवली, आसोलीसह आठ गावांच्या ड्रोन सर्वेक्षणाला परवानगीया गावांवर पुन्हा एकदा खाणींचे काळेकुट्ट ढगशासनाचे प्राधान्य पर्यटन की विनाशक खाणी ? सतीश…
उसाच्या एफआरपीमध्ये टनाला शंभर रुपयांची वाढ जाहीर होताच सरकारने शेतकऱ्यांना दिलासा दिल्याचा दावा केला; पण प्रत्यक्षात वाढत्या उत्पादन खर्चाच्या तुलनेत…
सह्याद्रीच्या दाट हिरव्या जंगलात “कुक-कुक-कुक…” असा घुमणारा आवाज ऐकू येतो आणि नजरेसमोर येतो एक लालमुखी, हिरवागार आणि विलक्षण देखणा पक्षी…
शेतीतील भरघोस उत्पादनाचा पाया जमिनीच्या सुपीकतेवर अवलंबून असतो. मात्र अनेकदा योग्य माती परीक्षण न करता खतांचा अतिरेक केल्याने उत्पादन खर्च…