सह्याद्री आणि पाऊसाचं हे नातं काही वेगळचं आहे. मान्सूनच्या कालावधीत पश्चिम घाटाचे सौंदर्य काही औरच असते. घाटमाथ्यावर टेकलेल्या ढगातून जाताना स्वर्गात गेल्याचा भास होतो. मनाला मोहून टाकणारे हे सौंदर्य, हिरवाईने नटलेला परिसर, या डोंगरदऱ्यातून वाहणारी नदी-नाले कोसळणारे धबधबे मनाला एक वेगळीच उर्जा देऊन जातात. असेच काहीसे सौंदर्य अनुस्कुरा घाटात पाहायला मिळते. कोल्हापूरहून राजापूरला जाताना अनुस्कुरा घाट लागतो. या घाटातील नागमोडी वळणे आणि पावसाळ्यात टेकलेले ढग यातून जाताना वेगळाच आनंद मिळतो. ड्रोनच्या सहाय्याने टिपलेले हे सौंदर्य आपणासाठी डी सुभाष प्रोडक्शनच्या सौजन्याने
नीट पेपरफुटी प्रकरणानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याने राजकीय वादाला तात्पुरता विराम मिळाला असेल;…
ही ओवी भक्ती आणि अद्वैत यांचा सुंदर संगम घडवते. काही जण म्हणतात भक्तीमध्ये द्वैत आहे…
घर, प्लॉट किंवा शेतीची जमीन खरेदी-विक्री करताना बहुतांश लोक केवळ बाजारभाव किंवा सरकारी रेडी रेकनरवर…
नीट प्रश्नपत्रिका फुटल्याच्या प्रकरणानंतर देशभर उभे राहिलेले आंदोलन अखेर सरकारने प्रमुख मागण्या मान्य केल्यानंतर संपले.…
नागपूर : विषमुक्त आणि रसायनमुक्त शेतीसाठी संशोधन,देशी गायींचे संवर्धन तसेच सेंद्रिय शेतीसाठी नाविन्यपूर्ण उपाय विकसित…
स्टेटलाइन दिल्ली आणि बिहारमधील विद्यार्थी आंदोलनांदरम्यान झालेल्या कथित पोलिस कारवाईवरून देशाचे राजकारण तापले आहे. संसदेच्या…