स्पर्धा परीक्षा, शिक्षण

अभ्यासात एकाग्रता कशी मिळवायची ? जाणून घ्या टिप्स…

अनेकांची ही तक्रार असते की अभ्यास करताना त्यामध्ये लक्ष लागत नाही. मन इकडे तिकडे धावते. एकाग्रता साधत नाही. अभ्यासावर लक्ष केंद्रित होत नाही. यावर काय करायचे याचे उत्तर सर्वांनाच हवे आहे. तर मग पाहूया अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याच्या टिप्स…

जयवंत बोंगे – पाटील, सोहम अकादमी

एकाग्रता म्हणजे काय ? हे प्रथम विचारात घ्यायला हवे. हा एक मानसिक उपाय आहे. यामध्ये एकाच गोष्टीवर एकाचवेळी लक्ष केंद्रित केले जाते. पण हे अभ्यास करताना हे शक्य होते काय ?

एकाग्रता का होत नाही याची अनेक कारणे आहेत. हॉवर्ड विद्यापीठाने यावर एक संशोधन केले आहे. यामध्ये त्यांना असे आढळले की 47 टक्के लोक हे दिवसासुद्धा स्वप्नामध्ये असतात. स्वतःच्या विचारात गुरफटलेले असतात. त्यामुळे मन एकाग्र करण्यात त्यांना अडचणी येतात. त्यांच्या स्वप्नामधील 90 टक्के विचार हे जुने असतात. या कारणामुळे त्यांना नव्या गोष्टी आत्मसात करण्यास वेळ लागतो. सर्वसामान्य माणसाच्या मनात दिवसभरात 50 ते 70 हजार विचार येतात. यामध्ये येणार हे विचार जुने बुरसट विचार असतील तर नव्या विचारावर त्याचे लक्ष केंद्रित होणार नाही.

एकाग्रता मिळवण्याची पहीली टिप…

  1. स्वतःला प्रथम हे जाणून घ्यायचे आहे की मन, शरीर आणि ह़द्य यांना प्रथम जाणून घ्यायला हवे.
  2. कोणतेही काम करताना आपण कसे बसलो आहोत. शरीराची स्थिती कशी आहे हे विचारात घ्यायला हवे. कारण ताठ बसलेले असाल तर आपण सावधान असतो. म्हणजे यासाठी आपल्या शरीराकडे लक्ष द्यायला हवे
  3. कोणती गोष्ट करत आहात ती मनापासून, ह़द्यापासून करत आहात का ?
जयवंत बोंगे पाटील यांचे मार्गदर्शन

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

फिदेलसोबत १०० वर्षे : अमेरिकन दादागिरीसमोर न झुकलेल्या क्रांतिकारकाची कहाणी

फिदेल कास्त्रो यांच्या जन्मशताब्दीनिमित्त अखिल भारतीय किसान सभेकडून अभिवादन नवी दिल्ली :क्यूबाच्या क्रांतीचे कमांडर-इन-चीफ, जननेते…

7 hours ago

कोल्हापूरच्या युवा दिग्दर्शकाच्या ‘अनघा’ला जम्मू फिल्म फेस्टिव्हलची पसंती

https://youtu.be/xcTeVoV7ItY कोल्हापूर येथील युवा चित्रकार व दिग्दर्शक स्वप्निल बळवंत पाटील यांनी दिग्दर्शित केलेल्या “अनघा” या…

17 hours ago

शेतकऱ्याचं जगणं, मरणं आणि मरणानंतरची परवड सांगणारं नाटक : ‘कर्जबळी’

शेतकऱ्याच्या कष्टाला निसर्गाची साथ मिळत नाही, कर्जाच्या विळख्यातून त्याची सुटका होत नाही आणि अखेर आत्महत्येचा…

18 hours ago

महात्मा फुले विचार आणि कार्य या विषयावर दीर्घ काव्य स्पर्धा Mahatma Phule Thoughts and Work Poem Competition

राष्ट्र सेवा दल महाराष्ट्र आणि समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गतर्फे आयोजनस्पर्धेसाठी कविता पाठविण्याची अंतिम तारीख :…

2 days ago

जीडीपी वाढतोय, मग आनंद कुठे हरवतोय ? Happiness GDP And Human-Development

आनंदाची 'जीडीपी' आणि आपण ! दरवर्षी मार्च महिन्यात 'जागतिक आनंद अहवाल' जाहीर होतो,काही देश अव्वल…

2 days ago