अनेकांची ही तक्रार असते की अभ्यास करताना त्यामध्ये लक्ष लागत नाही. मन इकडे तिकडे धावते. एकाग्रता साधत नाही. अभ्यासावर लक्ष केंद्रित होत नाही. यावर काय करायचे याचे उत्तर सर्वांनाच हवे आहे. तर मग पाहूया अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याच्या टिप्स…
जयवंत बोंगे – पाटील, सोहम अकादमी
एकाग्रता म्हणजे काय ? हे प्रथम विचारात घ्यायला हवे. हा एक मानसिक उपाय आहे. यामध्ये एकाच गोष्टीवर एकाचवेळी लक्ष केंद्रित केले जाते. पण हे अभ्यास करताना हे शक्य होते काय ?
एकाग्रता का होत नाही याची अनेक कारणे आहेत. हॉवर्ड विद्यापीठाने यावर एक संशोधन केले आहे. यामध्ये त्यांना असे आढळले की 47 टक्के लोक हे दिवसासुद्धा स्वप्नामध्ये असतात. स्वतःच्या विचारात गुरफटलेले असतात. त्यामुळे मन एकाग्र करण्यात त्यांना अडचणी येतात. त्यांच्या स्वप्नामधील 90 टक्के विचार हे जुने असतात. या कारणामुळे त्यांना नव्या गोष्टी आत्मसात करण्यास वेळ लागतो. सर्वसामान्य माणसाच्या मनात दिवसभरात 50 ते 70 हजार विचार येतात. यामध्ये येणार हे विचार जुने बुरसट विचार असतील तर नव्या विचारावर त्याचे लक्ष केंद्रित होणार नाही.
एकाग्रता मिळवण्याची पहीली टिप…
अवकाळी पाऊस, हवामान बदल, वाढता उत्पादनखर्च आणि बाजारातील अस्थिरता यामुळे शेती अभूतपूर्व संकटात सापडली आहे.…
मुंबई कॉलिंग राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन म्हणजे सरकारच्या कामकाजाचा हिशेब मागण्याची आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा…
वाचनकट्टा प्रगल्भ वाचक स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा उत्साहात गौरव छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज…
हजारो रुपयांचा नैवेद्य अर्पण करणारा भक्त आणि प्रेमाने एक तुळशीपत्र वाहणारा भक्त—भगवंताच्या दृष्टीने यांपैकी मोठा…
विशेष आर्थिक लेख रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने नुकताच देशातील आर्थिक सद्यस्थितीचा अहवाल प्रसिद्ध केला.…
स्नेहलता मारुती पाटील सन्मानार्थ पुरोगामी सामाजिक, सांस्कृतिक फाऊंडेशन द्वारा आयोजित २रे स्त्रीवादी साहित्य संमेलन यामध्ये…