शेती पर्यावरण ग्रामीण विकास

अल्पभुधारक शेतकऱ्यांनी फायदेशीर शेती कशी करावी ? कृषी मंत्र्यांना शेतकरी संघटनांचा सवाल

केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शेतकरी आणि शेतकरी संघटनांसोबत संवादाचा भाग म्हणून शेतकरी आणि शेतकरी संघटनांसोबत केली चर्चा

नवी दिल्ली – केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी नवी दिल्लीत शेतकरी, शेतकरी संघटना आणि त्यांचे सदस्य आणि विविध राज्यांतील प्रतिनिधींशी चर्चा केली.

चौहान म्हणाले की, शेतीशी संबंधित अनेक प्रश्नांवर शेतकऱ्यांशी गांभीर्याने चर्चा करण्यात आली. रब्बी पिकांचा एमएसपी वाढवण्याच्या कालच्या मंत्रिमंडळाच्या निर्णयाबाबत शेतकऱ्यांना माहिती देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. शेतकरी संघटनांनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करून अनेक विधायक सूचना दिल्या. शेतकरी संघटनांनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करून अनेक महत्त्वाच्या सूचना दिल्या.

आदर्श शेती करावी, ज्यामध्ये एक, दोन किंवा अडीच एकर जमीन असलेल्या शेतकऱ्यांनी शेती कशी करावी आणि ती फायदेशीर कशी करता येईल याची माहिती द्यावी, अशी सूचना शेतकऱ्यांनी केली.

पाणी उपलब्ध करून देणे, खतांचा वापर, मृदेच्या आरोग्यात सुधारणा करणे, नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान, साखर कारखाने बंद पडणे, भटक्या जनावरांच्या समस्या आदींबाबत शेतकऱ्यांनी चर्चा केली. भरडधान्य /श्री अन्न यांना प्रोत्साहन देण्याबाबतही शेतकऱ्यांनी सूचना केल्या आहेत.

शेतकऱ्यांच्या सूचनांचा गांभीर्याने विचार करून त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन केंद्रीय मंत्र्यांनी दिले. राज्य सरकारशी संबंधित विषय राज्यांकडे पाठवले जातील आणि केंद्र सरकारच्या विषयांवर विभाग कारवाई करतील. शेतकऱ्यांशी संवाद अतिशय उपयुक्त असून या संवादातून थेट शेतकऱ्यांकडून मूलभूत समस्यांची माहिती मिळत आहे. शासनाच्या योजनाही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवल्या जात आहेत, असेही त्यांनी नमूद केले.

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

सारनाथ या प्राचीन बौद्ध स्थळाचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश Sarnath Included in Unesco world Heritage List

नवी दिल्ली ः दक्षिण कोरियातील बुसान येथे सुरू असलेल्या 'जागतिक वारसा समिती'च्या 48 व्या बैठकीत,…

13 hours ago

तीन हजार लिटर डिझेलऐवजी निव्वळ पाण्याची वाफ: भारताच्या हायड्रोजन रेल्वेची यशोगाथा Indian Hydrogen Train Success Story

दिल्लीजवळील जिंद आणि सोनीपत या स्थानकांदरम्यान 17 जुलै 2026 रोजी भारताच्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेगाडीला हिरवा…

14 hours ago

मेघदूत काव्य पुरस्कार जाहीर : प्रदीप बडदे, दीपाली दातार यांचा राज्यस्तरीय सन्मान Meghadut Poetry Award Barshi

२६ जुलै रोजी बार्शीत कालिदास महोत्सवात पुरस्कार वितरण; विविध क्षेत्रांतील मान्यवरांचाही होणार गौरव बार्शी -…

1 day ago

जन्म-मृत्यूच्या रहाटगाडग्यातून मुक्ती कशी मिळेल? ज्ञानेश्वर माऊली सांगतात भक्तीचा अचूक मार्ग! The Path of Devotion to Liberation

जन्म, मृत्यू, सुख, दुःख, यश, अपयश, अपेक्षा आणि निराशा यांच्या अखंड रहाटगाडग्यात माणूस आयुष्यभर फिरत…

1 day ago

वारीत असा कोणता ‘आनंदाचा अर्थशास्त्रीय’ मंत्र दडला आहे, जो जगालाही शिकवू शकतो ? Economics of happiness mantra hidden in Wari

वारी आणि आनंदाचे अर्थशास्त्र: एक अनोखी जीवनदृष्टी आनंद विकत घेण्यासाठी किती पैसा लागतो? आधुनिक अर्थशास्त्र…

2 days ago

ॲसिडिटीच्या उपचाराने चेहऱ्यावर ग्लो आणि केस गळणे बंद ? जाणून घ्या आयुर्वेदाची जादू ! Does treating acidity cause facial glow and stop hair loss ? Ayurveda Magic

बऱ्याचदा आपण एखाद्या आजारावर औषध घेतो,पण त्रास काही पूर्णपणे जात नाही;कारण आपण फक्त लक्षणांवर उपचार…

2 days ago