Jeevan Gaurav Sahitya Parivar appeals for literary works to be submitted for the award
यवतमाळ – येथील जीवन गौरव साहित्य परिवारतर्फे यावर्षी ५ वे राज्यस्तरीय जीवन गौरव मराठी साहित्य संमेलन २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. यात उत्कृष्ट कथासंग्रह आणि उत्कृष्ट कवितासंग्रहांना पुरस्कार देण्यात येणार आहेत. यासाठी साहित्यकृती पाठविण्याचे आवाहन तोष्णा महेश मोकडे यांनी केले आहे.
पुरस्कारासाठी १ जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीत प्रकाशित झालेले मराठी भाषेतील ‘कथासंग्रह’ आणि ‘काव्यसंग्रह’ मागविण्यात येत आहे. पुरस्काराचे स्वरुप रोख १००१ रुपये, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र असे असून साहित्यिकांनी आपल्या साहित्य कृतींच्या २ प्रती, २ छायाचित्रे, पोष्टाचा पत्ता, संपर्क क्रमांक आणि थोडक्यात परिचय २० फेब्रुवारी २०२५ पर्यंत पाठवावा.
पुस्तके पाठविण्याचा पत्ता –
तोष्णा महेश मोकडे, शाश्वतार्थ, प्लॉट नं ७५ रुपनगर,
वडगाव, यवतमाळ ४४५२०१
अधिक माहितीसाठी संपर्क – गणेश कुंभारे – 97656 06069
आपल्या प्रत्येक कर्माचे फळ आपल्याला भोगावे लागते, असे शास्त्र सांगते. मग कर्मबंधनातून मुक्तीचा मार्ग कोणता?…
अवकाळी पाऊस, हवामान बदल, वाढता उत्पादनखर्च आणि बाजारातील अस्थिरता यामुळे शेती अभूतपूर्व संकटात सापडली आहे.…
मुंबई कॉलिंग राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन म्हणजे सरकारच्या कामकाजाचा हिशेब मागण्याची आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा…
वाचनकट्टा प्रगल्भ वाचक स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा उत्साहात गौरव छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज…
हजारो रुपयांचा नैवेद्य अर्पण करणारा भक्त आणि प्रेमाने एक तुळशीपत्र वाहणारा भक्त—भगवंताच्या दृष्टीने यांपैकी मोठा…
विशेष आर्थिक लेख रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने नुकताच देशातील आर्थिक सद्यस्थितीचा अहवाल प्रसिद्ध केला.…