khel-radicha-poem-by-tukaram-patil
खेळ रडीचा गाव पुढारी दारी येतो उसन्या साठी नजर विखारी असते त्याची लुटण्यासाठी गंमत होते तेव्हा कोणी का थांबावे कोणालाही नसते बंदी हसण्यासाठी सावध वागा सांगायाचे काय तुम्हाला हाती फुरसे धरताकाहो डसण्यासाठी रीत जगाची घातक आहे जो तो म्हणतो कापायाचा उमदा बकरा जगण्यासाठी कोणालाही वाटत असते मिरवत जावे चकमक झगमग नटणे असते दिसण्यासाठी कळते सारे या जगताला करता चाळे खेळत जाता खेळ रडीचा जितण्यासाठी पटतेकाहो कोणालातर सांगा हे मज म्हाताऱ्यांनी राबायाचे तरण्यासाठी बदलत गेले हरवत गेले सगळे काही संस्काराचे बंधन तुटले सजण्यासाठी तुकाराम पाटील चिंचवड, पुणे 33
स्टेटलाइन - रायगडच्या १२४ गावांच्या जमिनीवर उभी राहणारी ‘तिसरी मुंबई’ जागतिक दर्जाचे आर्थिक केंद्र बनविण्याचे…
आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर…
फिदेल कास्त्रो यांच्या जन्मशताब्दीनिमित्त अखिल भारतीय किसान सभेकडून अभिवादन नवी दिल्ली :क्यूबाच्या क्रांतीचे कमांडर-इन-चीफ, जननेते…
https://youtu.be/xcTeVoV7ItY कोल्हापूर येथील युवा चित्रकार व दिग्दर्शक स्वप्निल बळवंत पाटील यांनी दिग्दर्शित केलेल्या “अनघा” या…
शेतकऱ्याच्या कष्टाला निसर्गाची साथ मिळत नाही, कर्जाच्या विळख्यातून त्याची सुटका होत नाही आणि अखेर आत्महत्येचा…
राष्ट्र सेवा दल महाराष्ट्र आणि समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गतर्फे आयोजनस्पर्धेसाठी कविता पाठविण्याची अंतिम तारीख :…