तिरंग्याचे रंगयेरवी कुठे असतेभारतमातासारे जहाँ से अच्छा वगैरे वगैरे.आपला देश,त्यासाठी काही त्यागत्याची काही जाणीव वगैरे वगैरेशाळा सोडल्यानंतररोजची प्रार्थना थांबलीप्रभात फेऱ्या…
किसानपुत्रमाझ्या कृषी प्रधान देशातशेतकरी जातोय मरूनरोज मातीत राब राबून मरतो आत्महत्या करून उभ्या जगाला पोसण्याला दिनरात शेतात जागतो सृजनशिल तोच…
कवी - श्रीपाद भालचंद्र जोशी तख्त राखणार हीकोणाचे किती कितीदिल्लीच्या तख्तावरबघू मराठी कधी अमृताशी जिंकून पैजावाट्याला काय तिच्याराज्य तिच्या नावानेवाट्याला…
बिघडलेला बाजार टमाट्याचा झाला चिखल वांग बसलं रुसुन. दाळींबाला गेले तडे खुदकन हसुन फ्लावर आणि कोबीला तोलत नाही काटा. रुपायात…
प्रयत्नात परमेश्वर प्रयत्नवादी माणूस कधीच थांबत नाही प्रयत्न करायचे सोडतं नाही प्रयत्नाच्या वाटेवर गर्दी कायम नसते वाट मोकळी झाली की…
'सोशल मीडियाच्या माध्यमातून माझ्यापर्यंत आलेलं हे छायाचित्र… आणि ते पाहून मला सुचलेल्या या काव्यपंक्ती…..' कवी - दिलीप गंगधर गाठलीय कवाचीच…
कागदी फुल कागदी फुलाला कधी गुलाबाची सर येत नाही गुलाबा सारखा कधी कागदी फुलांचा असर होत नाही कागदावर मिळते जरी…
कोजागिरीचं चादणं.. कोजागिरीचं चादणं.. हिरव्याकंच धरतीला लेऊन गेलं चंदेरी साजाचं गोंदणं... चमचम चांदव्याला घनगर्द निळ्या नभाचं लाभलं कोंदण.... कवि सबना...…