कृषी धोरण

जिद्द, अभ्यास आणि जनआंदोलनाचा विजय : रोहित पवारांच्या लढ्याची महाराष्ट्रभर चर्चा Rohit Pawar Agitation for Farmers

महाराष्ट्राचा शेतकरी सध्या अस्मानी आणि सुलतानी संकटांच्या दुहेरी कचाट्यात सापडला आहे. एकीकडे लहरी हवामान, पावसाची दडी आणि अतिवृष्टी, तर दुसरीकडे…

1 month ago

शेतमालास उत्पादनखर्चावर आधारित बाजारभाव यासंदर्भात हवा कायदा Need of Law For Agricultural Products

अवकाळी पाऊस, हवामान बदल, वाढता उत्पादनखर्च आणि बाजारातील अस्थिरता यामुळे शेती अभूतपूर्व संकटात सापडली आहे. अशा परिस्थितीत केवळ कर्जमाफी हा…

2 months ago

विश्वासाच्या संकटात अडकलेली शेती : मजुरांची टंचाई, चोरीचे सावट आणि नव्या ग्रामीण वास्तवाचे आव्हान Agriculture in crisis of faith

पाऊस, उत्पादन खर्च आणि बाजारभाव या पारंपरिक संकटांशी दोन हात करणाऱ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसमोर आता आणखी एक नवे आणि अधिक चिंताजनक…

2 months ago

एफसीआय सायलो प्रकल्पात २० हजार कोटींचा घोटाळा

संयुक्त किसान मोर्चाची जेपीसी चौकशीची मागणी नवी दिल्ली : देशाच्या सार्वजनिक अन्नसुरक्षा व्यवस्थेवर कॉर्पोरेट कंपन्यांचे नियंत्रण प्रस्थापित करण्याचा प्रयत्न होत…

2 months ago

उसाच्या एफआरपीचा प्रश्न : गोड साखरेमागची कडू वस्तुस्थिती

उसाच्या एफआरपीमध्ये टनाला शंभर रुपयांची वाढ जाहीर होताच सरकारने शेतकऱ्यांना दिलासा दिल्याचा दावा केला; पण प्रत्यक्षात वाढत्या उत्पादन खर्चाच्या तुलनेत…

3 months ago

2026-27 हंगामासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांकरिता 365 रुपये प्रति क्विंटल या वाजवी आणि किफायतशीर दराला मंत्रिमंडळाने दिली मंजुरी

नवी दिल्‍ली - ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने ऊस…

3 months ago

शेतकरी नेते विजय जावंधिया यांच्याशी खुली चर्चा…

शेतकरी नेते विजय जावंधिया यांच्याशी खुली चर्चा…देशातील शेती संकट, बाजारव्यवस्था, किमान आधारभूत किंमत (MSP), बियाणे-धोरण आणि शेतकऱ्यांच्या वाढत्या अडचणी यावर…

5 months ago

कृषी संकल्प उत्तम; पण “कायाकल्प किती होणार”?

महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात शेतीसाठी अनेक आकर्षक घोषणा करण्यात आल्या आहेत. पीककर्जमाफी, एआयचा वापर, सौरऊर्जा, नैसर्गिक शेती आणि कृषी स्टार्टअप यांसारख्या उपक्रमांमुळे…

5 months ago

कच्च्या कापसाच्या आयातीचा निर्णय : शेतकऱ्यांशी घातक विश्वासघात

२०२५–२६ साठी भारताचे कापूस उत्पादन सुमारे २९.२२ दशलक्ष गाठी (बेल्स) इतके असल्याचा अंदाज आहे, तर अमेरिकेचे २०२४–२५ मधील उत्पादन १४.४१…

6 months ago

गहू निर्यातीला सरकारकडून मान्यता ; तसेच गव्हाच्या अतिरिक्त उत्पादनांना तसेच साखर निर्यातीला दिली परवानगी

मुंबई - भारत सरकारने 25 लाख मेट्रिक टन गहू आणि 5 लाख मेट्रिक टन गव्हाच्या इतर उत्पादनांच्‍या निर्यातीला मान्यता दिली आहे. यामुळे  देशांतर्गत बाजारपेठेला स्थैर्य मिळेल…

6 months ago