शेती, शेतकरी आणि मातीच्या वेदनांना शब्दरूप देणारी कविता जेव्हा वास्तवाचा आरसा बनते, तेव्हा ती केवळ साहित्य राहत नाही, तर काळाचा…
महाराष्ट्राचा शेतकरी सध्या अस्मानी आणि सुलतानी संकटांच्या दुहेरी कचाट्यात सापडला आहे. एकीकडे लहरी हवामान, पावसाची दडी आणि अतिवृष्टी, तर दुसरीकडे…
पाऊस, उत्पादन खर्च आणि बाजारभाव या पारंपरिक संकटांशी दोन हात करणाऱ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसमोर आता आणखी एक नवे आणि अधिक चिंताजनक…
शक्तिपीठ महामार्गासाठी शेतकऱ्यांना 'विकत घेऊ' या भाषेत बोलणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा विरोध नेमका कशासाठी आहे, हे समजून घेण्याची गरज…
अवेळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान होत असताना शेतकरी आर्थिक आणि मानसिक संकटात सापडला आहे. “शेती संपली तर भारत संपेल” हे…
अमेरिका व्यापार करार, डी.ओ. पत्र आणि संघीय हक्कांवर एसकेएमचा थेट आघात नवी दिल्ली - संयुक्त किसान मोर्चा (एसकेएम) यांनी केंद्र…
२०२५–२६ साठी भारताचे कापूस उत्पादन सुमारे २९.२२ दशलक्ष गाठी (बेल्स) इतके असल्याचा अंदाज आहे, तर अमेरिकेचे २०२४–२५ मधील उत्पादन १४.४१…
23 डिसेंबर हा भारताचा कृषी दिन. देशातील शेतकऱ्यांचा सन्मान करण्यासाठी हा दिवस "किसान दिवस" म्हणून साजरा केला जातो. शेतकऱ्यांचे कैवारी…
२६ नोव्हेंबरपासून देशव्यापी आंदोलनाची घोषणा नवी दिल्ली - ऑल इंडिया किसान सभा (AIKS) ने पेरू येथे २४ ते २९ नोव्हेंबरदरम्यान…
मुंबई - भाजप नेतृत्वाखालील नरेंद्र मोदी सरकारने सहा प्रमुख रबी हंगामातील पिकांसाठी जाहीर केलेली किमान आधारभूत किंमत (MSP) ही भारतातील…