कोल्हापूर : दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्कृष्ट कविता संग्रहासाठी ‘कदंब पुरस्कार’ देण्यात येणार आहे. यासाठी जानेवारी २०२५ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत…
जगण्यातील विसंगती, नात्यांतील दुटप्पीपणा आणि स्त्री-अस्तित्वाच्या खोल जखमांना निर्भीड शब्दांत व्यक्त करणारा कविता ननवरे हिचा ‘सगळेच ऋतू दगाबाज’ हा कवितासंग्रह…
मानवी मूल्यांची झपाट्याने होत चाललेली पडझड, नात्यांतील वाढता कोरडेपणा आणि अस्तित्वाच्या विस्मरणात हरवत चाललेला माणूस — अशा काळात प्रेषित सिद्धभट्टी…
मातीच्या गंधाशी, शेतीच्या कष्टाशी आणि जगण्याच्या निखळ संवेदनांशी नाळ जोडणारा कल्पना दुधाळ यांचा ‘जारवा’ हा ललित लेखसंग्रह ग्रामीण जीवनाचे वास्तव…
सोलापूर ः महाराष्ट्र साहित्य परिषद यांच्या सोलापूर शाखेच्या वतीने मराठी साहित्यातील उत्कृष्ट साहित्यकृतींना दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात…
नाशिक - “डॉ. रामदास चवरे यांचा ‘असो चैतको मयना’ हा कलाली (कलारी) बोलीतील पहिलाच काव्यसंग्रह असून, तो रसिकांच्या मनाला साद…
सांगली : अग्रणी साहित्य प्रतिष्ठान, देशिंग-हरोली यांच्या वतीने विविध साहित्य पुरस्कारांसाठी साहित्यकृती मागविण्यात येत असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष कवी दयासागर…
कोल्हापुरात रविवारी होणार पुरस्कारांचे वितरण कोल्हापूर : दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या वतीने देण्यात येणारे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाले असून सावित्रीमाई…
गुरु म्हणजे केवळ ज्ञान देणारी व्यक्ती नव्हे, तर शिष्याच्या अंतर्मनातील अंधार दूर करून आत्मप्रकाश जागवणारी शक्ती होय. ज्ञानेश्वरी मधील अर्जुन…
तंत्रज्ञानाच्या झपाट्याने बदलणाऱ्या युगात माणूस अधिक सक्षम होत आहे की अधिक संवेदनाहीन, हा मूलभूत प्रश्न आज जगासमोर उभा आहे. कृत्रिम…