म्हणोनि मन एक निश्चळ राहेल । मग आम्हांसी साम्य येईल ।हें विशेषेंहि न घडेल । तयालागी ।। ४१७ ।। ज्ञानेश्वरी…
हें मन कैसें केवढें । ऐसें पाहों म्हणों तरी न सांपडे ।एऱ्हवीं राहाटावया थोडें । त्रैलोक्य यया ।। ४१२ ।।…
हें तूतें बहुतीं प्रसंगीं । आम्ही म्हणों याचिलागीं ।जे साम्यापरौती जगीं । प्राप्ति नाहीं ।। ४१० ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा…
आतां शरीरीं जरी आहे । परि शरीराचा तो नोहे ।ऐसें बोलवरी होये । तें करूं ये काई ।। ४०३ ।।…
बुद्धी धैर्या होय वसौटा । तरी मनातें अनुभवाचिया वाटा ।हळु हळु करी प्रतिष्ठा । आत्मभुवनी ।। ३७८ ।। ज्ञानेश्वरी अध्याय…
ऐसें हितासि जें जें निके । तें सदाचि या इंद्रियां दुखे ।एऱ्हवी सोपें योगासारिखें । कांहीं आहे ।। ३६३ ।।…
म्हणोनि अतिशये विषय सेवावा । तैसा विरोध न व्हावा ।कां सर्वथा निरोधु करावा । हेंही नको ।। ३४८ ।। ज्ञानेश्वरी…
पैं योग्यता जे म्हणिजे । ते प्राप्तीची आधीन जाणिजे ।का जें योग्य होउनि कीजे । तें आरंभीं फळे ।। ३४०…
हां हो जी अवधारिलें । हें जें साधन तुम्हीं निरूपिलें ।आवडतयाहि अभ्यासिलें । फावों शके ।। ३३७ ।। ज्ञानेश्वरी अध्याय…
आहार तरी सेविजे । परी युक्तीचेनि मापे मविजे ।क्रियाजात आचरिजे । तयाचि स्थिती ।। ३४९ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा…