विवेक

राजाज्ञेची अक्षरे : भगवंताच्या कृपेने सामान्याचे असामान्यात रूपांतर

राजाच्या आज्ञेची अक्षरे उमटलेला साधा चामड्याचा तुकडा संपूर्ण राज्यात अमूल्य ठरतो; कारण त्याचे मूल्य चामड्यात नसून त्यामागील राजसत्तेत असते. ज्ञानेश्वर…

6 days ago

अखेरचा सलाम : शंकराचार्यांनाही निर्भीडपणे आव्हान देणारा कुमार सप्तर्षी Kumar Saptrushi V/s Puri Shankaracharya

विचारांशी तडजोड न करणारे, सत्तेला आणि सनातनी व्यवस्थेलाही निडरपणे प्रश्न विचारणारे डॉ. कुमार सप्तर्षी आज आपल्यात नाहीत. त्यांच्या स्मृतीला अभिवादन…

7 days ago

निंबाच्या निबोळ्यांतून उलगडलेले भक्तीचे महत्त्व

ज्ञानेश्वर माऊलींनी एका अत्यंत साध्या ओवीतून मानवी जीवनाचे गूढ तत्त्व उलगडले आहे.निंबाच्या झाडावरील विपुल निंबोळ्या जशा केवळ कावळ्यांच्याच उपयोगी पडतात,त्याचप्रमाणे…

2 weeks ago

आजच्या अस्वस्थ काळाला तुकाराम हेच उत्तर – डॉ. राजन गवस

ॲड. देवदत्त परुळेकर लिखित 'आजच्या काळासाठी तुकाराम' ग्रंथावर परिसंवाद कणकवली - काळ नेहमीच वाईट असतो, तरीही अशा काळाला उत्तर असतेच.…

2 weeks ago

Dnyneshwari Tips On Karma : कर्म सोडू नका तर त्यातला अहंकार सोडा अन् चमत्कार पाहा

आपल्या प्रत्येक कर्माचे फळ आपल्याला भोगावे लागते, असे शास्त्र सांगते. मग कर्मबंधनातून मुक्तीचा मार्ग कोणता? संत ज्ञानेश्वर माऊली या प्रश्नाचे…

4 weeks ago

ज्ञानेश्वरी मधील गुरु-शिष्य नात्याचा आत्मानुभव

गुरु म्हणजे केवळ ज्ञान देणारी व्यक्ती नव्हे, तर शिष्याच्या अंतर्मनातील अंधार दूर करून आत्मप्रकाश जागवणारी शक्ती होय. ज्ञानेश्वरी मधील अर्जुन…

2 months ago

अहो, काशीला जाण्यापेक्षा जरा मनात डोकावून पाहा. तिथेच गंगा सापडेल !

आजचा माणूस हा “व्हॉट्सअॅप युनिव्हर्सिटी”चा पदवीधर आहे. सकाळी उठल्या उठल्या तो देशाची, जगाची, आणि शेजाऱ्याच्या मुलाच्या लग्नाची सगळी माहिती घेऊन…

3 months ago

ज्ञानेश्वरांची आदर्श राज्यकल्पना : विश्वास, स्वातंत्र्य आणि सुव्यवस्था

या विचारातून संत ज्ञानेश्वरांची राज्यविषयक दृष्टी स्पष्ट होते. त्यांना दडपशाही सत्ता अपेक्षित नाही, ना प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण ठेवणारी राजवट. त्यांची…

5 months ago

साम्याची अनुभूती म्हणजे पलायन नव्हे, तर समरसतेची पूर्णता

जैसे वृक्षपण बीजासी आलें । कीं मेघ हें गगन जाहालें ।तैसें अनेकत्व जेथ सामावलें । तें साम्य म्हणिपे ।। १६९…

6 months ago

…ही जाणीव टिकवणे म्हणजे खरी मुक्ती

शारदीयेचिये प्रवेशीं । अभ्रें जिरती आकाशीं ।मग ग्रीष्मांतीं जैशीं । निगती पुढती ।। १६२ ।। ज्ञानेश्वरी अध्याय आठवा ओवीचा अर्थ…

6 months ago