ते विवेकाचे गांव । कीं परब्रह्मींचे स्वभाव ।नातरी अळंकारले अवयव । ब्रह्मविद्येचे ।। १३९ ।। ज्ञानेश्वरी अध्याय पांचवा ओवीचा अर्थ…
नातरी भौमा नाम मंगळु । रोहिणीतें म्हणती जळु ।तैसा सुखप्रवादु बरळु । विषयिकु हा ।। ११६ ।। ज्ञानेश्वरी अध्याय पांचवा…
म्हणोनि सर्वत्र सदा सम । ते आपणचि अद्वय ब्रह्म ।हें संपूर्ण जाणे वर्म । समदृष्टीचें ।। ९६ ।। ज्ञानेश्वरी अध्याय…
तो सृजी पाळी संहारी । ऐसें बोलती जें चराचरीं ।तें अज्ञान गा अवधारीं । पंडुकुमरा ।। ८२ ।। ज्ञानेश्वरी अध्याय…
तो जयाकडे वास पाहे । तेउती सुखाची सृष्टि होये ।तो म्हणे तेथ राहे । महाबोधु ।। ७४ ।। ज्ञानेश्वरी अध्याय…
तरी आत्मयोगें आथिला । जो कर्मफळाशीं विटला ।तो घर रिघोनि वरिला । शांती जगीं ।। ७१ ।। ज्ञानेश्वरी अध्याय पांचवा…
जैं भ्रांतिसेजे सुतला । तैं स्वप्नसुखें भुतला ।मग ज्ञानोदयीं चेइला । म्हणोनिया ।। ४७ ।। ज्ञानेश्वरी अध्याय पांचवा ओवीचा अर्थ…
आतां कर्ता कर्म करावें । हें खुंटलें तया स्वभावें ।आणि करी जऱ्ही आघवें । तऱ्हीं अकर्ता तो ।। ३७ ।।…
जेणें भ्रांतीपासूनि हिरतलें । गुरुवाक्यें मन धुतले ।मग आत्मस्वरूपीं घातलें । हारौनिया ।। ३४ ।। ज्ञानेश्वरी अध्याय पाचवा ओवीचा अर्थ…
जो युक्तिपंथे पार्था । चढे मोक्षपर्वता ।तो महासुखाचा निमथा । वहिला पावे ।। ३२ ।। ज्ञानेश्वरी अध्याय पाचवा ओवीचा अर्थ…