गुरुकृपा लाभली की माणसाच्या बुद्धीला एक वेगळे परिमाण प्राप्त होते.पूर्वी ज्या गोष्टी गुंतागुंतीच्या वाटत होत्या त्या सहज समजू लागतात.पूर्वी शब्दांमध्ये…
"योग्य वेळ" येण्याची वाट पाहत आयुष्य पुढे ढकलणाऱ्या प्रत्येक माणसासाठी ज्ञानेश्वर माऊलींची ही ओवी जागृतीचा शंखनाद आहे. संसार सोडणे म्हणजे…
वाचनकट्टा प्रगल्भ वाचक स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा उत्साहात गौरव छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांचा वारसा जपण्यासाठी वाचनसंस्कृती…
पुणे ः “आई वडिलांचे अभीष्टचिंतन करताना गौरवग्रंथ रूपातून त्यांच्या आठवणी संग्रहित करण्याचा एक नवा आदर्श या भावंडांनी घालून दिला,” असे…
जगात अनेक साम्राज्ये तलवारीने उभी राहिली; पण छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा एका मातेच्या संस्कारातून घडला. मृत्युसमयीही शिवरायांसाठी सोने जपून ठेवणाऱ्या…
कीर्तन, नामस्मरण आणि भगवंताच्या स्मरणातून केवळ पापांचा नाश होत नाही, तर पाप आणि प्रायश्चित या दोन्ही संकल्पनांचीच पायाभरणी ढासळते, असा…
बीज जळाची जवळीक लाहे । आणि तेंचि शाखोपशाखीं होये ।तैसें मज करणें आहे । भूतांचें हें ।। १०९ ।। ज्ञानेश्वरी…
देखा बालकाचिया घणी घाइजे । कां शिष्याचेनि जाहलेपणें होईजे ।हें सद्गुरूचि एकलेनि जाणिजे । कां प्रसवततिया ।। ५५ ।। ज्ञानेश्वरी…
कोकणच्या रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वरचे लेखक जे. डी. पराडकर यांचे चपराक प्रकाशित “आजी आजोबांच्या गोष्टी ” हे पुस्तक आधी शीर्षकामुळं आणि…
विद्यार्थ्यांच्या जडणघडणीमध्ये शिक्षक हा अविभाज्य घटक. आज डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस… हाच दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.…