समाधान

निंबाच्या निबोळ्यांतून उलगडलेले भक्तीचे महत्त्व

ज्ञानेश्वर माऊलींनी एका अत्यंत साध्या ओवीतून मानवी जीवनाचे गूढ तत्त्व उलगडले आहे.निंबाच्या झाडावरील विपुल निंबोळ्या जशा केवळ कावळ्यांच्याच उपयोगी पडतात,त्याचप्रमाणे…

2 weeks ago

मुळाशी पाणी, जीवनात समाधान!; ज्ञानेश्वर माऊलींच्या ओवीतून उलगडलेले एकात्मतेचे तत्त्वज्ञान The Philosophy of Unity in Dnyaneshwari

वृक्षाच्या असंख्य फांद्या, पाने, फुले आणि फळे जरी वेगवेगळी दिसत असली, तरी त्यांचा उगम एका बीजातून झालेला असतो आणि त्यांचे…

1 month ago

क्षणिक सुखाच्या मोहात हरवलेले पुण्य : ज्ञानेश्वरीतील गहन इशारा Dnyaneshwari Spiritual Warning

मानवी जीवनातील सर्वांत मोठी शोकांतिका कोणती, तर हाताशी असलेला शाश्वत आनंदाचा खजिना सोडून क्षणभंगुर सुखांच्या मागे धावणे. ज्ञानेश्वर माऊलींनी नवव्या…

2 months ago

नामघोषातून विश्वशांती : संत ज्ञानेश्वरांचा संदेश आणि आधुनिक संकटांवरील उत्तर

जागतिक तापमानवाढ, पर्यावरणीय ऱ्हास, सामाजिक संघर्ष आणि मानवी अस्थिरता आजचे जग अनेक संकटांच्या विळख्यात सापडले आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाची प्रगती…

3 months ago

अहो, काशीला जाण्यापेक्षा जरा मनात डोकावून पाहा. तिथेच गंगा सापडेल !

आजचा माणूस हा “व्हॉट्सअॅप युनिव्हर्सिटी”चा पदवीधर आहे. सकाळी उठल्या उठल्या तो देशाची, जगाची, आणि शेजाऱ्याच्या मुलाच्या लग्नाची सगळी माहिती घेऊन…

3 months ago

वाचा विसवे : साधुकथेतील शांततेचा अंतर्मुख प्रवास

ज्ञानेश्वरीतील एका साध्या दिसणाऱ्या ओवीत संत ज्ञानेश्वरांनी शब्दांच्या पलीकडील शांततेचा गूढ अर्थ उलगडला आहे. साधुकथा ऐकताना वाणी, विचार आणि अहंकाराला…

3 months ago

जरा विसावूया वळणावळणावर…जीवनाच्या खऱ्या सौंदर्याचा शोध

वेग, स्पर्धा आणि सरळ मार्गांच्या धावपळीत आपण अनेकदा जीवनातील वळणांकडे दुर्लक्ष करतो. पण हीच वळणं आपल्याला थांबायला शिकवतात, विचार करायला…

3 months ago

… तोच खरा ज्ञानी — तोच आत्मद्रष्टा

डोळ्यांचं पाणी डोळ्यांत गोठून पडदा निर्माण करतं आणि दृष्टी हरवते; तसंच मनुष्याचं मन जेव्हा अज्ञानाने, अहंकाराने किंवा दुःखाने गोठतं, तेव्हा…

9 months ago

साखरझोप…?!

आत्ता आत्ता तिचं नाव ‘दुलई’ ठेवलं लोकांनी ! पण गोधडी हेच तिचं नाव तिला खरं शोभून दिसतंय. त्यातल्या त्यात आजीने…

11 months ago

साम्यावस्था म्हणजे काय?

म्हणोनि मन एक निश्चळ राहेल । मग आम्हांसी साम्य येईल ।हें विशेषेंहि न घडेल । तयालागी ।। ४१७ ।। ज्ञानेश्वरी…

11 months ago