हजारो रुपयांचा नैवेद्य अर्पण करणारा भक्त आणि प्रेमाने एक तुळशीपत्र वाहणारा भक्त—भगवंताच्या दृष्टीने यांपैकी मोठा कोण? संत ज्ञानेश्वरांचे उत्तर स्पष्ट…
माणसाला आदिकालापासून अमरत्व, सुख आणि ऐश्वर्य यांचे आकर्षण राहिले आहे. स्वर्गाची कल्पनाही याच मानवी आकांक्षांतून जन्माला आली. या ओवीत संत…
मानवी जीवनातील सर्व दुःखांचे मूळ भीती, असुरक्षितता आणि अहंकारात दडलेले आहे. जन्म-मरणाच्या अखंड फेर्यातून मुक्त होण्याचा मार्ग कोणता, हा प्रश्न…
विश्वाला चालविणाऱ्या अदृश्य शक्तीचे ज्ञानेश्वरीतील दर्शनआपण बोलतो, विचार करतो, चालतो, श्वास घेतो आणि जगतो; पण या सर्व क्रियांच्या मुळाशी नेमके…
संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीतील एका सूक्ष्म ओवीत मानवी चेतनेच्या दिव्य प्रवासाचे अद्भुत चित्र उभे केले आहे. कुंडलिनीशक्तीचा प्रकाश, मन आणि प्राण…
तैसा संसारु जया गांवा । गेला सांता पांडवा ।होऊनि ठाके आघवा । मोक्षाचाचि ।। १९८ ।। ज्ञानेश्वरी अध्याय ८ वा…
भारतीय तत्त्वज्ञानाची परंपरा ही केवळ अध्यात्मापुरती मर्यादित नसून ती मानवी जीवनाच्या प्रत्येक अंगाला स्पर्श करणारी आहे. या परंपरेत एकात्मता, समन्वय…
तरी मना या बाहेरिलीकडे । यावयाची साविया सवें मोडे ।हें हृदयाचां डोहीं बुडे । तैसें कीजे ।। १११ ।। ज्ञानेश्वरी…
जें गगनाहून जुनें । जें परमाणुहूनि सानें ।जयाचेनि संन्निधानें । विश्व चळे ।। ८७ ।। ज्ञानेश्वरी अध्याय आठवा ओवीचा अर्थ…
तूं मन बुद्धि सांचेसीं । जरी माझिया स्वरूपीं अर्पिसी ।तरी मातेंचि गा पावसी । हे माझी भाक ।। ७९ ।।…