नीट पेपरफुटी प्रकरणानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याने राजकीय वादाला तात्पुरता विराम मिळाला असेल; परंतु त्यातून भारतीय शिक्षणव्यवस्थेसमोरील मूलभूत…
नीट प्रश्नपत्रिका फुटल्याच्या प्रकरणानंतर देशभर उभे राहिलेले आंदोलन अखेर सरकारने प्रमुख मागण्या मान्य केल्यानंतर संपले. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा…
सुचेता भिडे-चापेकर : 'तंजावर साम्राज्यातील मराठा राजांचे योगदान'चे प्रकाशन पुणे : महाराष्ट्राबाहेर मराठी भाषा,संस्कृती आणि स्वराज्याची परंपरा जपणाऱ्या तंजावरच्या मराठा…
महाराष्ट्र शासनाने सार्वजनिक विद्यापीठांतील प्राध्यापक भरतीसाठी लागू केलेल्या नव्या ६०:२०:२० मूल्यांकन पद्धतीत शैक्षणिक गुणांना विद्यापीठाच्या एनआयआरएफ (NIRF) क्रमवारीनुसार १, ०.९…
विशेष आर्थिक लेख पुढील 20 वर्षात भारत देश विकसित राष्ट्र व त्याचवेळी तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था करण्याचे मोदी सरकारचे उद्दिष्ट आहे.…
नीट पेपरफुटीने देशभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले असतानाच शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीच्या जंतरमंतरवर सुरू झालेल्या…
महाराष्ट्रात ५०१२ सहायक प्राध्यापकांच्या मेगा भरतीची प्रक्रिया सुरू झाली असली, तरी नव्या कार्यपद्धतीतील गुणांकन,पीएच.डी.ला दिलेले अतिरिक्त महत्त्व, तसेच भरतीची जबाबदारी…
गरीब, ग्रामीण आणि वंचित विद्यार्थ्यांसाठी स्थापन झालेले यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आता खाजगी संस्थांच्या भागीदारीवर अधिक अवलंबून होत असल्याचे…
ग्रामीण भागातील विद्यार्थी, नोकरदार, गृहिणी आणि शिक्षणापासून वंचित राहिलेल्या लाखो नागरिकांसाठी आशेचा किरण ठरलेल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठासमोर आज…
स्टेटलाइन मुंबई मिळवण्यासाठी १०६ हुतात्म्यांचे रक्त सांडले, पण आज त्याच मुंबईत “कहाँ जाना है भाई?” हा प्रश्न ऐकताना मराठी माणूस…