जगात माणसे, त्यांचे स्वभाव, विचार आणि जीवनपद्धती कितीही भिन्न असल्या तरी प्रत्येकाच्या अंतर्यामध्ये एकच परमचैतन्य वसलेले आहे, असा अद्वैताचा गूढ…
ज्ञानेश्वरी मधील नवव्या अध्यायातील “आतां सेना ते सेना नव्हे…” ही ओवी मानवी जीवनातील भेदभाव, अनेकता आणि अहंकार यांच्या पलीकडे नेणारी…
जग जिंकण्याच्या धावपळीत माणूस स्वतःलाच हरवून बसतो. सुख, संपत्ती, कीर्ती आणि यशाच्या शोधात आयुष्य घालवताना अंतर्मनातील शांततेचे साम्राज्य मात्र रिकामेच…
याकारणें पंडुसुता । तुवां होआवें योगयुक्ता ।येतुलेनि सर्वकालीं साम्यता । आपणपां होईल ।। २५६ ।। ज्ञानेश्वरी अध्याय आठवा ओवीचा अर्थ…
जैसे वृक्षपण बीजासी आलें । कीं मेघ हें गगन जाहालें ।तैसें अनेकत्व जेथ सामावलें । तें साम्य म्हणिपे ।। १६९…
ते ऐक्याची आहे वोतिली । कीं नित्यतेचिया हृदयीं घातली ।जैसी समरससमुद्रीं धुतली । रुळेचिना ।। ६४ ।। ज्ञानेश्वरी अध्याय आठवा…
आतां दुजें हन होतें । कीं एकचि हें आइतें ।ऐशिये विवंचनेपुरतें । उरेचिना ।। ३०९ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा…
तंव महाभूतांची जवनिक फिटे । मग दोहींसि होय झटें ।तेथ गगनासकट आटे । समरसीं तिये ।। ३०६ ।। ज्ञानेश्वरी अध्याय…
म्हणोनि सर्वत्र सदा सम । ते आपणचि अद्वय ब्रह्म ।हें संपूर्ण जाणे वर्म । समदृष्टीचें ।। ९६ ।। ज्ञानेश्वरी अध्याय…