लुप्तप्राय होत चाललेल्या कलाली बोलीला काव्याच्या माध्यमातून नवे जीवन देणारा प्राचार्य डॉ. रामदास चवरे यांचा ‘असो चैतको मयना’ हा कवितासंग्रह…
अंजली ढमाळ लिखित 'निखळत्या चौकटीत’ कादंबरीवर परिसंवादात सिंधुदुर्ग समाज साहित्य प्रतिष्ठानतर्फे परिसंवादाचे आयोजन पुणे - ‘निखळत्या चौकटीत’ ही कादंबरी स्त्रीवादाच्या…
भारतीयत्व म्हणजे केवळ राष्ट्रभक्तीची घोषणा किंवा एखाद्या विचारसरणीशी बांधिलकी नव्हे; तर स्वतःच्या पूर्वग्रहांशी सामना करत विवेक, करुणा आणि मानवतेचा शोध…
जगात माणसे, त्यांचे स्वभाव, विचार आणि जीवनपद्धती कितीही भिन्न असल्या तरी प्रत्येकाच्या अंतर्यामध्ये एकच परमचैतन्य वसलेले आहे, असा अद्वैताचा गूढ…
जागतिक तापमानवाढ, पर्यावरणीय ऱ्हास, सामाजिक संघर्ष आणि मानवी अस्थिरता आजचे जग अनेक संकटांच्या विळख्यात सापडले आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाची प्रगती…
सारद मजकूरच्या वतीने मुळातून माणूस हा पुरस्कार सचिन परब यांना प्रदानमाणसातल्या माणूसपणाला सलाम करण्यासाठी सारद मजकूरच्या वतीने दर महिन्याला ‘मुळातून…
काळासोबत बदललेला माणूस आणि त्याच्यातील आटत चाललेली माणुसकी हा अस्वस्थ करणारा विचार संपादकीयात सुशील धसकटे यांनी मांडला असून मुखपृष्ठावरील चित्रातून…
निसर्गातून आपणाला खूप काही शिकण्यासारखे आहे. निसर्गातून आपण शिकायला हवे. करुणा आणि काळजीचे जागतिक नेटवर्क प्रत्येक व्यक्तीच्या भरभराटीची हमी देऊ…
तवा माणूस माणसांत व्हता... शिवाजी सातपुते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या समोर सादर केली कविता.. https://youtu.be/C4Y8xqWUKqc https://iyemarathichiyenagari.com/admirable-movement-of-marathi-words-facebook-group/
वाड्याचा बंगला झाला, शेणाच्या सारवलेल्या जमिनींची जागा आता स्टाईलच्या फरशांनी घेतली आहे. पण या नव्या घरातील गारवाच नाहीसा झाला आहे.…