आपल्या प्रत्येक कर्माचे फळ आपल्याला भोगावे लागते, असे शास्त्र सांगते. मग कर्मबंधनातून मुक्तीचा मार्ग कोणता? संत ज्ञानेश्वर माऊली या प्रश्नाचे…
हजारो रुपयांचा नैवेद्य अर्पण करणारा भक्त आणि प्रेमाने एक तुळशीपत्र वाहणारा भक्त—भगवंताच्या दृष्टीने यांपैकी मोठा कोण? संत ज्ञानेश्वरांचे उत्तर स्पष्ट…
मानवी जीवनातील सर्वांत मोठी शोकांतिका कोणती, तर हाताशी असलेला शाश्वत आनंदाचा खजिना सोडून क्षणभंगुर सुखांच्या मागे धावणे. ज्ञानेश्वर माऊलींनी नवव्या…
गुरु म्हणजे केवळ ज्ञान देणारी व्यक्ती नव्हे, तर शिष्याच्या अंतर्मनातील अंधार दूर करून आत्मप्रकाश जागवणारी शक्ती होय. ज्ञानेश्वरी मधील अर्जुन…
जगातील प्रत्येक घडामोडीमागे आपणच कर्ते आहोत, असा मनुष्याचा सहज समज असतो; पण ज्ञानेश्वरीतील एका ओवीतून संत ज्ञानेश्वर हे समज पूर्णपणे…
जया ऐक्याचिया उतारा । बोधाचा जोडला तारा ।मग निवृत्तीचिया पैल तीरा । झेंपावले जें ।। १०० ।। ज्ञानेश्वरी अध्याय सातवा…
अंधःकारातून प्रकाशाकडे नेणारा उत्सव म्हणजे दीपावली. पण हा उत्सव केवळ बाह्य प्रकाशाचा नाही, तर अंतर्मनातील तेज जागविण्याचाही आहे. आपण घराची,…
म्हणे जें जें हा अधिष्ठील । तें आतां आरंभीच यया फळेल ।म्हणोनि सांगितला न वचेल । अभ्यासु वायां ।। १५१…
देवकीया उदरीं वाहिला । यशोदा सायासें पाळिला ।कीं शेखी उपेगा गेला । पांडवासी ।। १३७ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा…
ऐकें संन्यासी तोचि योगी । ऐसी एकवाक्यतेची जे जगीं ।गुढी उभविली अनेगीं । शास्त्रांतरीं ।। ५२ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा…