मानवी जीवनातील सर्वांत मोठी शोकांतिका कोणती, तर हाताशी असलेला शाश्वत आनंदाचा खजिना सोडून क्षणभंगुर सुखांच्या मागे धावणे. ज्ञानेश्वर माऊलींनी नवव्या…
मानवी जीवनातील सर्व दुःखांचे मूळ भीती, असुरक्षितता आणि अहंकारात दडलेले आहे. जन्म-मरणाच्या अखंड फेर्यातून मुक्त होण्याचा मार्ग कोणता, हा प्रश्न…
या विचारातून संत ज्ञानेश्वरांची राज्यविषयक दृष्टी स्पष्ट होते. त्यांना दडपशाही सत्ता अपेक्षित नाही, ना प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण ठेवणारी राजवट. त्यांची…
तै इच्छा हे कुमारी जाली । मग ते कामाचिया तारुण्या आली ।तेथ द्वेषेंसी मांडिली वराडिक ।। १६६ ।। ज्ञानेश्वरी अध्याय…
देवकीया उदरीं वाहिला । यशोदा सायासें पाळिला ।कीं शेखी उपेगा गेला । पांडवासी ।। १३७ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा…
म्हणऊनि ब्रह्म तेंचि कर्म । ऐसें बोधा आलें जया सम ।तया कर्तव्य तें नैष्कर्म्य । धनुर्धरा ।। १२१ ।। ज्ञानेश्वरी…
अकर्म म्हणजे केवळ निष्क्रियता नव्हे. कोणताही स्वार्थ, अहंकार वा फळाची अपेक्षा नसलेले कर्म हेच खरे अकर्म होय. जसे, समुद्राच्या लाटांना…
हें मजचिस्तव जाहलें । परी म्यां नाहीं केलें ।ऐसें जेणें जाणितलें । तो सुटला गा ।। ८१ ।। ज्ञानेश्वरी अध्याय…