आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव…
महाराष्ट्राचा शेतकरी सध्या अस्मानी आणि सुलतानी संकटांच्या दुहेरी कचाट्यात सापडला आहे. एकीकडे लहरी हवामान, पावसाची दडी आणि अतिवृष्टी, तर दुसरीकडे…
अवकाळी पाऊस, हवामान बदल, वाढता उत्पादनखर्च आणि बाजारातील अस्थिरता यामुळे शेती अभूतपूर्व संकटात सापडली आहे. अशा परिस्थितीत केवळ कर्जमाफी हा…
पाऊस, उत्पादन खर्च आणि बाजारभाव या पारंपरिक संकटांशी दोन हात करणाऱ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसमोर आता आणखी एक नवे आणि अधिक चिंताजनक…
शेणखतापासून सेंद्रिय खत, धान्य संरक्षक गोळ्या आणि 'सीड गणपती'पर्यंत; श्रुतिका बागुल यांचा हरित उद्योजकतेचा प्रवास गोशाळेतील शेण आणि वनस्पतीजन्य घटकांचा…
शक्तिपीठ महामार्गासाठी शेतकऱ्यांना 'विकत घेऊ' या भाषेत बोलणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा विरोध नेमका कशासाठी आहे, हे समजून घेण्याची गरज…
मुंबई : मान्सून दक्षिण कोकणात दाखल झाला असला तरी तो अद्याप राज्यभर सक्रिय झालेला नाही. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये मध्यम…
महाराष्ट्रात 2696 कोटी रुपये खर्चून तुरीची 3.37 लाख मेट्रिक टन खरेदी करण्यास केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांची मान्यता…
नांगरमुठीला हात घालण्यापूर्वी - पांडुरंग पाटील प्रभा प्रकाशन कणकवलीचा 'शालन कांबळे स्मृती माणगाव परिषद गौरव पुरस्कार' पांडुरंग पाटील लिखित- दर्या…
राज्य सरकारने जे पॅकेज जाहीर केले आहे ते तुकडे तर आहेतच. त्यातून शेतकऱ्यांच्या हाती काही लागणार नाही तुटपुंजी मदत मिळेल.…