ज्ञानेश्वरी मधील नवव्या अध्यायातील “आतां सेना ते सेना नव्हे…” ही ओवी मानवी जीवनातील भेदभाव, अनेकता आणि अहंकार यांच्या पलीकडे नेणारी…
जैसे वृक्षपण बीजासी आलें । कीं मेघ हें गगन जाहालें ।तैसें अनेकत्व जेथ सामावलें । तें साम्य म्हणिपे ।। १६९…
पै जो जिये देवतांतरीं । भजावयाची चाड करी ।तयाची ते चाड पुरी । पुरविता मी ।। १४३ ।। ज्ञानेश्वरी अध्याय…
हें तूतें बहुतीं प्रसंगीं । आम्ही म्हणों याचिलागीं ।जे साम्यापरौती जगीं । प्राप्ति नाहीं ।। ४१० ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा…
म्हणोनि आपणपां विश्व देखिजे । आणि आपण विश्व होईजे ।ऐसे साम्यचि एक उपासिजे । पांडवा गा ।। ४०९ ।। ज्ञानेश्वरी…
पाठीं तेथेंचि तो भासळला । तव शब्दांचा दिवो मावळला ।मग तयाहि वरी आटु भविन्नला । आकाशाचा ।। ३१४ ।। ज्ञानेश्वरी…
पैं मेघाचेनि मुखीं निवडला । समुद्र कां वोघीं पडिला ।तो मागुता जैसा आला । आपणपेयां ।। ३०७ ।। ज्ञानेश्वरी अध्याय…
ऐकें शक्तीचें तेज लोपे । तेथ देहींचे रूप हारपे ।मग तो डोळियांचि माजि लपे । जगाचिया ।। २९३ ।। ज्ञानेश्वरी…
जी तुम्ही चित्त देयाल । तरी ब्रह्म मिया होईजेल ।काय जहालें अभ्यासिजेल । सांगाल तें ।। १४१ ।। ज्ञानेश्वरी अध्याय…
तया बंधु कोण काह्याचा । द्वेषिया कवणु तयाचा ।मीचि विश्व ऐसा जयाचा । बोधु जाहला ।। ९५ ।। ज्ञानेश्वरी अध्याय…