मानवी जीवनातील सर्व दुःखांचे मूळ भीती, असुरक्षितता आणि अहंकारात दडलेले आहे. जन्म-मरणाच्या अखंड फेर्यातून मुक्त होण्याचा मार्ग कोणता, हा प्रश्न…
ऐसेनि हें सकळ ज्ञानीं समर्पे । मग ज्ञान तें ज्ञेयीं हारपे ।पाठीं ज्ञेयचि स्वरुपें । निखिल उरे ।। ५२ ।।…
एऱ्हवीं तरी पार्था । जन्ममरणाची निमे कथा ।ऐसिया प्रयत्नातें आस्था । विये जयांची ।। १७५ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सातवा ओवीचा…
हें ऐसें काइसेया करावें । जें अमृतींही रिगोनि मरावें ।तें सुखें अमृत होऊनि कां नसावें । अमृतामाजीं ।। १५३ ।।…
जया ऐक्याचिया उतारा । बोधाचा जोडला तारा ।मग निवृत्तीचिया पैल तीरा । झेंपावले जें ।। १०० ।। ज्ञानेश्वरी अध्याय सातवा…
हें तूतें बहुतीं प्रसंगीं । आम्ही म्हणों याचिलागीं ।जे साम्यापरौती जगीं । प्राप्ति नाहीं ।। ४१० ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा…
म्हणोनि आपणपां विश्व देखिजे । आणि आपण विश्व होईजे ।ऐसे साम्यचि एक उपासिजे । पांडवा गा ।। ४०९ ।। ज्ञानेश्वरी…
तो जयाकडे वास पाहे । तेउती सुखाची सृष्टि होये ।तो म्हणे तेथ राहे । महाबोधु ।। ७४ ।। ज्ञानेश्वरी अध्याय…
जैं भ्रांतिसेजे सुतला । तैं स्वप्नसुखें भुतला ।मग ज्ञानोदयीं चेइला । म्हणोनिया ।। ४७ ।। ज्ञानेश्वरी अध्याय पांचवा ओवीचा अर्थ…
आतां कर्ता कर्म करावें । हें खुंटलें तया स्वभावें ।आणि करी जऱ्ही आघवें । तऱ्हीं अकर्ता तो ।। ३७ ।।…